Home Blog Page 110

सीबीएसईच्या १२ वीच्या परीक्षेत ८७ टक्क्याहून अधिक, तर १० वीच्या परीक्षेत ९३ टक्क्याहून अधिक...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सी बी एस ई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. बारावीच्या परीक्षेत ...

समीर वानखेडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईचे अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे माजी परिक्षेत्र संचालक समीर वानखेडे यांच्या विरोधात सीबीआयनं गुन्हा दाखल केला असून त्यांच्या घरावर आज सीबीआयनं...

उद्योगातला मराठी टक्का वाढावण्यासाठी युवकांची कठोर मेहनत, जिद्द आणि सातत्य आवश्यक – नारायण राणे

मुंबई (वृत्तसंस्था) : उद्योगातला मराठी टक्का वाढावयचा असेल तर युवकांनी कठोर मेहनत, जिद्द आणि सातत्य राखणं आवश्यक असल्याचं केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री...

अॅस्टर गार्डियन ग्लोबल नर्सिंग अर्वाड २०२३ साठी शांती तेरेसा आणि जिन्सी जेरी यांचा समावेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परिचर्या कर्मचाऱ्यांसाठीच्या अॅस्टर गार्डियन ग्लोबल नर्सिंग अर्वाड २०२३ या जागतिक पुरस्कारासाठी नामनिर्दिशित झालेल्या, १० जणांच्या अंतिम यादीत अंदमान निकोबारमधे आदिवासी...

इम्रान खान यांची इस्लामाबाद उच्च न्यायालयाकडून जामीनावर मुक्तता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचं निलंबन राज्य सरकारनं मागे घेतलं आहे. राज्याच्या गृह विभागानं राज्यपालांच्या परवानगीनं परवा यासंदर्भातले...

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची उद्या मतमोजणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या २२४ जागांसाठीची मतमोजणी उद्या सकाळी ८ वाजल्यापासून सुरु होत आहे. यासाठी राज्यभरात ३४ मतमोजणी केंद्र्ं उभारण्यात आली...

देशाच्या विकासाकरता केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार समाजातली असमानता दूर करून प्रत्येक गरिबांपर्यंत पोहोचत आहे, देशाच्या विकासाकरता केंद्र सरकार वचनबद्ध आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...

जुहू किनाऱ्यावर २१ मे रोजी स्वच्छता मोहीम

मुंबई : जी-20 परिषदेअंतर्गत येत्या 21 ते 23 मे 2023 या कालावधीत पर्यावरण, वातावरणीय बदल आणि शाश्वतता कार्यगटाची मुंबईत बैठक होत आहे. या अंतर्गत...

‘मिशन कर्मयोगी भारत’मुळे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान होईल- एस. रामादुराई

मुंबई : ‘‘शिकणे हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे शिकण्याला आपला जीवन प्रवास बनवावे. शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी डिजीटल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘मिशन कर्मयोगी भारत’...

मनोज सिन्हा यांचं यूथ २० अंतर्गंत आयोजित केलेल्या हवामान बदल आपत्ती,जोखीम आणि जीवनशैली या...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे राज्यपाल मनोज सिन्हा यांनी काश्मीर विश्वविद्यालयात यूथ २० अंतर्गंत आयोजित केलेल्या हवामान बदल आपत्ती,जोखीम...