Home Blog Page 120

केदारनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांच्या दर्शनासाठी खुले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तराखंडमध्ये केदारनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांच्या दर्शनासाठी खुले झाले असून, बाबा केदारनाथ पंचमुखी विग्रह डोली काल केदारनाथ मंदिरात पोहचली. या विशेष कार्यक्रमासाठी...

शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषि विभागाने सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी – कृषी मंत्री अब्दुल सत्तार

पुणे : शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन तो समृद्ध आणि समाधानी होईल यासाठीच कृषि विभागाने आपल्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि यासाठी कालबद्ध कार्यक्रम...

निगडीतील मातोश्री माथाडी कामगार सहकारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

निवडणुकीवर कामगार नेते इरफानभाई सय्यद यांचेच वर्चस्व.. अध्यक्षपदी पांडुरंग कदम तर उपाध्यक्षपदी बबन काळे यांची निवड... पिंपरी : निगडी, ट्रान्सपोर्टनगरच्या ' अ ' दर्जा प्राप्त मातोश्री...

राज्य शासनाच्या सेवेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र दिनी नियुक्ती पत्र देण्यात येणार

मुंबई : राज्य शासनाच्या विविध परीक्षांत उत्तीर्ण झालेल्या २ हजार २ उमेदवारांना महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नियुक्ती पत्र प्रदान करण्यात येणार आहे. महाराष्ट्र दिनी जिल्हास्तरावर...

भारतीय जनता पक्षाला देशात दुसरा कोणताही पक्ष राहू द्यायचा नाही – माजी मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : भारतीय जनता पक्षाला देशात दुसरा कोणताही पक्ष राहू द्यायचा नाही, अशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते काल जळगाव...

शेती व्यवसाय आणि प्रशासनात कृषी पदवीधारकांची भूमिका महत्त्वाची – शरद पवार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेती व्यवसाय आणि  प्रशासनात कृषी पदवीधारकांची भूमिका महत्त्वाची आहे ,असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष  पुरस्कृत,...

सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षितेतसाठी केंद्र सरकार प्रयत्नशील

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुदानमध्ये अडकलेल्या सर्व भारतीय नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं निवेदनाद्वारे स्पष्ट केलं आहे. सुदानमध्ये...

१२० वंदे भारत रेल्वे गाड्यांची निर्मिती लातूरच्या रेल्वे बोगी कारखान्यात होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : लातूर इथल्या रेल्वे बोगी कारखान्यात बोगी निर्मितीसाठी काढण्यात आलेल्या निविदांची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून लवकरच करार पूर्णत्वास जाईल. येत्या ऑगस्टपासून हा...

अहमदनगर मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुल उभारण्याच्या प्रस्तावास शासन मान्यता देईल, अशी उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुंबई (वृत्तसंस्था) : अहमदनगर इथल्या वाडिया पार्क इथं आंतरराष्ट्रीय दर्जाच क्रीडा संकुल उभारण्याच्या प्रस्तावास शासन मान्यता देईल अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीसयांनी काल...

देशाला मजबूत करण्यासाठी पंचायत राज व्यवस्था मजबूत बनवणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाला मजबूत बनवण्यासाठी पंचायत राज व्यवस्था मजबूत बनवणं आवश्यक असून, सरकार या दिशेनं काम करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी...