राज्यातल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात घटनापीठासमोर आज दोन्ही पक्षांचा युक्तिवाद संपला. यासंदर्भातला निर्णय सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला आहे. राजकीय पक्ष हा विधीमंडळ...
शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी ३० हजार शिक्षकांची भरती पूर्ण करण्याची राज्य सरकारची विधानसभेत ग्वाही
मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या शैक्षणिक वर्षाच्या आधी राज्यात ३० हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी...
महाराष्ट्र शासनाचे ११ वर्ष मुदतीचे २ हजार ५०० कोटींचे रोखे विक्रीस सुरूवात
मुंबई : राज्य शासनाच्या ११ वर्षे मुदतीच्या एकूण २ हजार ५०० कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना वित्त विभागाने जारी केली आहे. ही रोखे विक्री शासनाच्या अटी आणि...
महाराष्ट्र शासनाचे नऊ वर्ष मुदतीचे २ हजार ५०० कोटींचे रोखे विक्रीस उपलब्ध
मुंबई : राज्य शासनाच्या नऊ वर्षे मुदतीच्या एकूण 2 हजार 500 कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना वित्त विभागाने जारी केली आहे. ही रोखे विक्री शासनाच्या अटी आणि...
सैनिकांसाठी उपयुक्त स्वदेशी शस्त्रांच्या निर्मितीत ह्यूमन फॅक्टर इंजिनिअरींगचा वापर केला पाहिजे असं सैन्य दल...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वदेशी शस्त्रांच्या निर्मितीत सैनिकांना वापरण्यास सुलभ असलेल्या शस्त्रांची निर्मिती करताना सैनिकांच्या शारिरिक क्षमतेचा विचार करुन या निर्मितीत ह्यूमन फॅक्टर इंजिनिअरींगचा...
H3N2 चा प्रादुर्भाव वाढत असल्यानं सरकारनं तातडीनं उपाययोजना कराव्या अशी अजित पवार यांची मागणी
मुंबई (वृत्तसंस्था) : एच ३एन २ विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं सरकारनं त्यावर तातडीनं उपाययोजना कराव्या, अशी मागणी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज...
भारतीय औद्योगिक भागीदारी संमेलनाला आरोग्यमंत्र्यांनी केलं संबोधित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवसंशोधन, तांत्रिक सहाय्यकृत प्रणालीच्या माध्यमातून व्यावसायिक दृष्ट्या फायद्याचे आणि जागतिक स्तरावर स्विकारता येतील अशी उत्पादनं तयार करण्याची प्रबळ राजकीय इच्छाशक्ती...
संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचं वादग्रस्त वक्तव्य आणि अदानी घोटाळ्यात चौकशीची मागणी या मुद्यांवरुन संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे आज सलग तिसऱ्या...
राज्याच्या सत्तासंघर्षात राज्यपालांच्या भूमिकेबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या सत्तासंघर्षात राज्यपालांच्या भूमिकेबाबत सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर झालेल्या सुनावणीत तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी...
मन की बात च्या शतकमहोत्सवानिमित्त आकाशवाणीचं अनोखं अभियान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा आकाशवाणीवरून प्रसारीत होणारा कार्यक्रम शतकमहोत्सवाकडे वाटचाल करत असून येत्या ३० एप्रिलला या...









