Home Blog Page 150

इयत्ता दहावीची परिक्षा उद्यापासून सुरू

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता दहावीची परिक्षा उद्यापासून सुरू होत आहे. या परीक्षेसाठी एकूण १५ लाख ७७ हजार...

कापसाला अपेक्षित भाव मिळत नसल्याच्या निषेधार्थ यवतमाळमधे आंदोलन

मुंबई (वृत्तसंस्था) : कापसाला अपेक्षित भाव मिळत नसल्याच्या निषेधार्थ आज आम आदमी पक्षाने यवतमाळमधे कापसाची होळी करुन आंदोलन केलं. कापसाला प्रतिक्विंटल 15 हजार रुपये...

मार्च ते मे महिन्यादरम्यान देशाच्या मध्य आणि वायव्य भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२३ च्या मार्च ते मे महिन्यादरम्यान भारताच्या मध्य आणि वायव्य भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मात्र मध्य...

बिल गेट्स रोगनिदान, पर्यावरण दक्षता आणि प्राण्यांवरील लसींवर भारताबरोबर भागीदारी करण्याची शक्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी आज ओपन सोर्स डिसीज मॉडेलिंग, भविष्यातलं रोगनिदान, पर्यावरण दक्षता आणि प्राण्यांवरील लसींवर शाश्वत भागीदारी आणि सहयोग...

संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करण्याच्या मागणीसाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गदरोळ

मुंबई (वृत्तसंस्था) : खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाविषयी अपशब्द वापरल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करण्याची मागणी करत सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गदरोळ...

भारतासारख्या वेगानं प्रगती करणाऱ्या देशासाठी शहरी नियोजन ही काळाची गरज असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतासारख्या वेगाने प्रगती करणाऱ्या देशासाठी शहरी नियोजन ही काळाची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. शहर नियोजन, विकास आणि...

जिंदाल कंपनीतील अपघातग्रस्तांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत – कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

मुंबई : “नाशिक येथील जिंदाल कंपनीत झालेल्या अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीसाठी नेमलेल्या समितीच्या अहवालानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच मृत कामगारांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता...

सामाजिक न्याय विभागाची कार्यशाळा ही केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये महत्त्वाचा दुवा ठरावी – कार्यशाळेत...

राज्याचा समाज कल्याण विभागाचा पॅटर्न हा देश पातळीवर दिशादर्शक पुणे : केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्यावतीने आयोजित देशपातळीवरील राष्ट्रीय कार्यशाळा ही केंद्र शासन...

रिफायनरी राज्याच्या फायद्याची असल्याने ती उभारणार असल्याची उपमुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबई (वृत्तसंस्था) : कोकणातली रिफायनरी राज्याच्या फायद्याची असल्यामुळे ती राज्य सरकार उभारणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज विधानसभेत दिली. पत्रकार शशिकांत वारीसे...

कांदा आणि कापसाला भाव मिळत नसल्याच्या मुद्द्यावर विधिमंडळात विरोधी पक्ष आक्रमक

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या कांदा उत्पादक आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून न्याय मिळत नसल्याचा आरोप करत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी महाविकास आघाडीचे आमदार शेतकऱ्यांसाठी...