शासनानं ओला दुष्काळ जाहीर करण्याची अंबादास दानवे यांची मागणी
मुंबई (वृत्तसंस्था) : शासनानं ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. राज्यात अतिवृष्टी झालेल्या भागांची पाहणी केल्यानंतर...
शहरात पाणी साचू नये यासाठी आवश्यक कार्यवाही करा – पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील
पुणे : कमी कालावधीत अधिक पाऊस झाल्यास शहरात पाणी साचू नये यासाठी आवश्यक कार्यवाही त्वरित सुरू करावी आणि येत्या जूनपर्यंत यासंबंधीची सर्व कामे पूर्ण...
देशातल्या १० लाख नागरिकांना रोजगार देणाऱ्या महारोजगार मेळाव्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या १० लाख बेरोजगारांना रोजगार देणाऱ्या महा रोजगार मेळाव्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत सुरुवात झाली. पहिल्या...
येत्या वर्षभरात राज्यात ७५ हजार पदांची भरती करण्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांचं आश्वासन
मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या एक वर्षभरात राज्यातल्या ७५ हजार युवकांना नोकरी देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये केली. नागपुरात २१३ युवकांना नियुक्तीपत्र वितरणाच्या...
गडकिल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातील गडकिल्ले हा ऐतिहासिक ठेवा असून त्यांचे संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
”दिवाळी सण फक्त दिव्यांचा उत्सव नाही, तो तिमिरातुन प्रकाशाकडे नेणारा ऊर्जाश्रोत” – पोलीस उपायुक्त...
''अंध बांधवानी अधिक सतर्क रहात स्वतःची काळजी घ्यावी'' - पोलीस सह. आयुक्त आनंद भोईटे
पिंपरी : ''दिवाळी हा सण फक्त दिव्यांचा उत्सव नसून तो तिमिरातुन...
भूविकास बँकांकडून कर्ज घेतलेल्यांना कर्जमाफी देण्याचा राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : भूविकास बँकेचे कर्ज घेतलेल्या ३४ हजार ७८८ कर्जदार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा राज्य सरकारनं घेतला आहे. ९६४ कोटी १५ लाख रुपयांची...
इस्त्रो पुढच्या वर्षी जून महिन्यात चांद्रयान ३ प्रक्षेपित करण्याच्या तयारीत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय अंतराळ संशोधन संघटना अर्थात इस्त्रो पुढच्या वर्षी जून महिन्यात चांद्रयान ३ प्रक्षेपित करण्याच्या तयारीत आहे. या यानामध्ये ग्रहांमधील संशोधनात महत्वपूर्ण...
MakeMyTrip, Goibibo आणि OYO कंपन्यांना ३९२ कोटींहून अधिक रुपयांचा दंड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय स्पर्धा आयोगाने अर्थात सीसीआयने मेकमायट्रिप, Goibibo आणि ओयो यांसारख्या ऑनलाइन ट्रॅव्हल कंपन्यांना अनुचित व्यवसाय पद्धतींचा अवलंब केल्याबद्दल 392 कोटींहून...
जिल्ह्यातील गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक वैभव जपण्यासाठी प्रयत्न करणार; विकासाच्या वाटेवर अग्रेसर राहण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध...
नाशिक : नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक गडकिल्ले आहेत. या गडकिल्ल्यांच्या संवर्धनातून त्यांचे ऐतिहासिक वैभव जपण्यसाठी प्रयत्न करणार आहे. त्याचप्रमाणे विकासाच्या वाटेवर अग्रेसर राहण्यासाठी जिल्ह्याला राज्य शासन...









