Home Blog Page 239

गावांमध्ये आरोग्य सुधारावे यासाठी सरपंचांनी सक्रिय पुढाकार घ्यावा – गुलाबराव पाटील

मुंबई (वृत्तसंस्था) : गावांमध्ये कायम स्वच्छता राहावी, ग्रामस्थांचं आरोग्य सुधारावे यासाठी गावातल्या प्रत्येक कुटुंबाला स्वच्छतेचं महत्व पटणे आवश्यक आहे. यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी सरपंचांनी सक्रिय...

सर्व राज्यांना केंद्र सरकारकडून पी एफ आय वर निर्बंध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पी एफ आय आणि त्याच्याशी संलग्न सर्व संघटनांना बेकायदेशीर ठरवण्याचा निर्णय काल घेतल्यानंतर केंद्र सरकारने...

अशोक गेहलोत यांचा काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सोनिया गांधी यांची नवी दिल्लीत भेट...

३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत, महाराष्ट्राचा युवा नेमबाज रुद्राक्ष पाटील आणि आर्या बोरसे अंतीम...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अहमदाबाद इथं सुरु असलेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत, महाराष्ट्राचा युवा नेमबाज रुद्राक्ष पाटील आणि आर्या बोरसेनं अंतीम फेरी गाठली...

अविवाहित महिलांनाही २४ व्या आठवड्यापर्यंत गर्भपात करायला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :सुरक्षित आणि कायदेशीरररित्या गर्भपात करण्यासाठी सर्व महिला पात्र आहेत. त्यासाठी विवाहित आणि अविवाहित महिलांमध्ये कुठलाही भेदभाव करणे असंवैधानिक आहे, असं सर्वोच्च...

अल्पबचत योजनांच्या व्याजदरात अर्थमंत्रालयाकडून ३ दशांश टक्क्यांपर्यंत वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या तिमाहीसाठी अल्पबचत योजनांचे व्याजदर वाढवण्याचा निर्णय केंद्रीय अर्थमंत्रालयानं घेतला आहे. २ वर्ष कालावधीच्या योजनांसाठी आता साडे ५...

नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलेल्या आणखी ६ लाख शेतकऱ्यांना ७५५ कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलेल्या आणखी ६ लाख शेतकऱ्यांना ७५५ कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारनं आज घेतला. आपत्तीग्रस्तांना तातडीनं मदत...

महाराष्ट्र शासनाच्या ४ हजार कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना जारी

मुंबई : महाराष्ट्र शासनाने आठ वर्षे मुदतीचे 4 हजार कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना जारी केली आहे. विक्री शासनाच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी आणि शर्तींच्या...

स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : स्वातंत्र्यसैनिकांनी देशाप्रती केलेल्या त्यागाची जाणीव असून त्यांच्या आणि कुटुंबियांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याची ग्वाही देतानाच शासकीय लाभांपासून ते वंचित राहणार...

भारताच्या आर्थिक विकास आणि परराष्ट्र विषयक धोरणांचं विविध देशांकडून कौतुक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संयुक्त राष्ट्रसंघ आमसभेच्या न्यूयॉर्कमध्ये सध्या सुरु असलेल्या सत्रात, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक विकास आणि परराष्ट्र विषयक धोरणांबद्दल विविध देशांकडून कौतुकाचा...