चिमूरच्या विकास आराखड्याबाबत राज्य सरकार सकारात्मक – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
चंद्रपूर : देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरचे योगदान ऐतिहासिक आहे. या शहिदांच्या भूमीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे राज्याचे...
१८ ऑगस्ट रोजी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने राष्ट्रीय गणेशोत्सव २०१९ स्पर्धेचा...
पिंपरी : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे यांच्या वतीने राष्ट्रीय गणेशोत्सव २०१९ स्पर्धेचे बक्षीस वितरण १८ ऑगस्ट २०२२ रोजी आचार्य अत्रे रंगमंदिर...
हर घर तिरंगा मोहिमेच्या पार्श्वभूमीवर ध्वज संहितेची उजळणी
प्रश्न :राष्ट्रध्वजाचा वापर, प्रदर्शन आणि आरोहण यासाठी काही मार्गदर्शक सूचना लागू आहेत का ?
होय- भारतीय ध्वज संहिता 2002 आणि राष्ट्रीय सन्मानाचा अवमान प्रतिबंध कायदा,...
डॉ.मनसुख मांडवीय यांनी घेतला २०२२ -२३ या आर्थिक वर्षातील द्रव नॅनो युरिया उत्पादन आणि...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय रसायन आणि खत मंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांनी काल नवी दिल्ली इथं २०२२ -२३ या आर्थिक वर्षातील द्रव नॅनो युरिया उत्पादन...
पीएचडी प्रवेश परीक्षेच्या ऑनलाईन नोंदणीत मुदतवाढ
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई विद्यापीठाच्या पेट अर्थात पीएचडी प्रवेश परीक्षेच्या ऑनलाईन नोंदणीला मुदतवाढ दिली गेली आहे. त्यामुळे या परीक्षेसाठीचे अर्ज आता ऑनलाईन पद्दतीनं येत्या १७...
भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे विविध पैलू मांडणारी मालिका येत्या रविवारपासून DD National या वाहिनीवर सुरू...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे विविध पैलू मांडणारी ‘स्वराज- भारत के स्वतंत्रता संग्राम की समग्र गाथा’ ही मालिका येत्या रविवारपासून DD National...
पंचगंगा नदीचा पूर व होणाऱ्या नुकसानीबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार – मुख्यमंत्री एकनाथ...
कोल्हापूर : पंचगंगा नदीचा पूर व त्यामुळे मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या नुकसानीबाबत कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म व लाँग...
तपासात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील ११ पोलिसांना ‘केंद्रीय गृहमंत्री पदक’
नवी दिल्ली : वर्ष 2022 च्या केंद्रीय गृहमंत्री पदकांची आज घोषणा करण्यात आली. यामध्ये तपासात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील 11 पोलिसांना पदक जाहीर झाले आहे....
६०८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ सप्टेंबरला मतदान
मुंबई : पावसाचे प्रमाण कमी असलेल्या विविध 51 तालुक्यांतील 608 ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 सप्टेंबर 2022 रोजी मतदान होणार...
एक संकल्प एक लक्ष्य हे ध्येय ठेवून भारतीय खेळाडूंनी राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत उत्तम कामगिरी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सर्व भारतीय खेळाडूंशी दिल्ली इथं संवाद साधला. त्यांना संबोधित करतांना प्रधानमंत्री म्हणाले की,...









