Home Blog Page 279

मराठा समाजाला आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या आरक्षणाचा लाभ देणारा अध्यादेश मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा समाजाला आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या आरक्षणाचा लाभ देणारी राज्यसरकारची अधिसूचना मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल केली आहे. यासंदर्भात एप्रिल महिन्यात सुनावणी पूर्ण...

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अर्जुन खोतकर यांचा शिंदे गटाला पाठिंबा

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अर्जुन खोतकर यांनी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. जालना इथं आज ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत...

पोलिसांकरता मोठ्या प्रमाणात घरं बांधण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

मुंबई (वृत्तसंस्था) : पोलिसांकरता राज्यात मोठ्या प्रमाणात घरं बांधण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव उपविभागीय पोलीस कार्यालयाचा...

न्यायप्रक्रीयेतली सुलभता ही व्यवसाय आणि एकूणच जीवनातल्या सुलभते इतकीच महत्त्वाची आहे – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायप्रक्रीयेतली सुलभता ही व्यवसाय आणि एकूणच जीवनातल्या सुलभतेइतकीच महत्त्वाची असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. देशभरातल्या जिल्हा विधी सेवा प्रधिकरणांच्या...

भारत, फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात त्रिपक्षीय बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्ली इथं काल भारत, फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिरातीची त्रिपक्षीय बैठक झाली. तिन्ही देशांतर्फे इंडो-पॅसिफिक क्षेत्राच्या दृष्टीकोनांची देवाणघेवाण करण्यात आली....

राज्यात ‘हर घर तिरंगा’ उपक्रम येत्या १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत राबवला...

मुंबई (वृत्तसंस्था) : ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत राज्यात ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम येत्या १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत राबवला जाणार आहे....

ई-पीक पाहणीसाठी नवीन सुविधायुक्त सोपे आणि सुलभ ॲप

पुणे : ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या मागील वर्षभराच्या अनुभवावरून व स्थानिक पातळीवरून आलेल्या सूचनांच्या आधारे ई-पीक पाहणी मोबाईल अँपमध्ये काही महत्वाचे बदल करून शेतकऱ्यांसाठी वापरण्यास...

भारतीय वायुसेनेच्या मिग-२१ प्रशिक्षक लढाऊ विमानाचा अपघात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजस्थानमध्ये बाडमेर जिल्ह्यात भारतीय वायुसेनेच्या मिग-२१ प्रशिक्षक लढाऊ विमानाच्या काल रात्री झालेल्या अपघातात दोन वैमानिकांचा मृत्यू झाला. बाडमेर जिल्ह्यातल्या बेटू ब्लॉकमध्ये...

सरपंच पदाची थेट निवडणूक ; ग्रामविकास विभागाचा अध्यादेश जारी

मुंबई : महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम 30 नुसार सरपंचाची निवड ही पंचायतीच्या निवडून आलेल्या सदस्यांद्वारे व त्यांच्यामधून केली जात होती. याबाबतच्या महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमामध्ये आणखी...

संसदेत दोन्ही सदनात विविध मुद्यांवरून गदारोळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाववाढ, वस्तू आणि सेवा कर तसंच अग्निपथ योजनेविषयी सरकारकडून निवेदनाची मागणी करणारे विरोधक आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याविषयी अनुचित शब्द...