‘हर घर जल’ उपक्रमाचा सार्वजनिक आरोग्य आणि आर्थिक बचतीवर मोठा प्रभाव पडल्याचे जागतिक आरोग्य...
जीवन संरक्षणात, महिला आणि मुलींच्या सक्षमीकरणात आणि जीवनमान सुलभ करण्यात सुरक्षित पेयजलाची भूमिका किती महत्त्वाची असते, याचे साक्षीदार आपण आहोत : डॉ व्ही के...
लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या उपस्थितीत देहराडून येथील भारतीय लष्करी अकादमीत पासिंग आऊट...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी आज देहराडून येथील भारतीय लष्करी अकादमी (IMA) येथे कॅडेट्सच्या पासिंग आऊट परेडची पाहणी केली.
नियमित अभ्यासक्रमाचे 152 आणि तांत्रिक पदवी...
आयएनएस विक्रमादित्य आणि आयएनएस विक्रांतचा एकत्रित सराव
अवकाशाला गवसणी : भारतीय नौदलाच्या बहु-विमानवाहू युद्धनौकांच्या सामर्थ्याचे प्रदर्शन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिंद महासागर - भारतीय नौदलाने आज बहु-विमानवाहू युद्धनौकांच्या सामर्थ्याचे आणि अरबी समुद्रात 35 हून अधिक...
आषाढी यात्रेत सहभागी वारकर्यांना उष्माघात आणि उन्हाचा त्रास होवू नये यासाठी थंड पिण्याच्या पाण्याची...
मुंबई (वृत्तसंस्था) : आषाढी यात्रेत सहभागी वारकर्यांना उष्माघात आणि उन्हाचा त्रास होवू नये यासाठी थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल या दोघांची निवड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन कार्यकारी अध्यक्षांच्या नावाची घोषणा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंचविसाव्या वर्धापन दिनानिमित्त नवी...
राष्ट्र उभारणीत मध्यमवर्गीयांच्या भूमिकेची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रशंसा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्र उभारणीत मध्यमवर्गीयांच्या भूमिकेची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. विकास आणि नवनिर्मितीत वृद्धी घडवून आणण्यात मध्यमवर्ग आघाडीवर असून त्यांच्या...
जी-२० बैठकीच्या पार्श्वभूमीवर सायकल फेरीचे आयोजन
पुणे : पुणे येथे होणाऱ्या जी-२० 'डिजिटल इकॉनॉमी' कार्य गट बैठकीच्या निमित्ताने पुणे महानगरपालिका सायकल क्लबच्यावतीने लोकसहभागासाठी सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले. 'सायकल चालवा...
टाळ-मृदंगाच्या गजरात संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान
पुणे : 'ज्ञानोबा माऊली-तुकाराम' असा नामघोष, टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर... तुळशी वृंदावन आणि दिंड्या-पताका... अशा भक्तिमय वातावरणात आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी...
देशात महिलांच्या सुरक्षेसाठी आणखी ३०० वनस्टॉप केंद्र स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात महिलांच्या सुरक्षेसाठी आणखी ३०० वनस्टॉप केंद्र स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काल नवी...
व्होट बँकेच्या राजकारणाऐवजी रिपोर्ट कार्डचं राजकारण होत आहे – जेपी नड्डा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं गेल्या नऊ वर्षांत झपाट्यानं परिवर्तन पाहिलं आहे आणि आता व्होट बँकेच्या राजकारणाऐवजी रिपोर्ट कार्डचं राजकारण होत आहे असं भाजपचे अध्यक्ष...