Ekach Dheya
हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी ज्ञान आणि कौशल्य प्राप्त करुन सज्ज राहण्याचे...
नवी दिल्ली : हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांना तसेच जैव विविधतेच्या होणाऱ्या नुकसानीला तोंड देण्यासाठी देशातल्या वन अधिकाऱ्यांनी ज्ञान आणि कौशल्य प्राप्त करुन सज्ज...
पंतप्रधान आणि युक्रेनच्या राष्ट्रपतींनी केली दूरध्वनीवरुन चर्चा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्रपती ब्लोदीमीर झेलेंस्की यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला.
युक्रेनच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत झेलेंस्की यांच्या विजयाबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले....
बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंधक) सुधारणा विधेयक 2019 संसदेत मंजूर
दहशतवादाला धर्म नसतो, दहशतवाद हा मानवतेचा शत्रु; - अमित शहा
नवी दिल्ली : बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंधक) सुधारणा विधेयक 2019 आज राज्यसभेतही संमत झाले. दहशतवाद हा...
कॉर्पोरेट कंपन्यांनी बदलत्या काळानुरुप अद्ययावत तंत्रज्ञानाचा स्वीकार करुन यशस्वी व्हावे- फग्गनसिंह कुलस्ते
नवी दिल्ली : कॉर्पोरेट कंपन्यांनी बदलत्या काळानुरुप अद्ययावत तंत्रज्ञानाचा स्वीकार करुन यशस्वी व्हावे असे आवाहन केंद्रीय पोलाद राज्यमंत्री फग्गनसिंह कुलस्ते यांनी केले आहे. जागतिक...
महाराष्ट्रातील उद्योगात भूमिपुत्रांना ८० टक्के प्राधान्य – उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती
मुंबई : महाराष्ट्र राज्यात उभारल्या जाणाऱ्या उद्योगातील नोकरीत स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य दिले पाहिजे, असे शासनाचे धोरण आहे. आजही राज्यातील उद्योगात भूमिपुत्रांना 80 टक्के प्राधान्य...
1 ते 7 ऑगस्ट या जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त कार्यक्रम
नवी दिल्ली : 1 ते 7 ऑगस्ट या जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त महिला आणि बालकल्याण मंत्रालयाच्या अन्न आणि पोषण मंडळाने अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत....
‘प्रज्वला’ उपक्रमाद्वारे बचतगटांच्या महिलांना मिळणार सायबर सुरक्षेचे धडे – महाराष्ट्र सायबर व महिला आयोगाचा...
मुंबई : राज्यातील बचत गटाच्या महिलांचे सक्षमीकरण सुरू असून त्यातून त्या आर्थिक सक्षम होत आहेत. या महिलांना डिजिटल युगात वावरताना इंटरनेटचा सुयोग्य वापर करण्यासंबंधी...
‘एसटी’चे स्टेअरिंग आता महिलांच्या हाती; १५० महिला चालकांची भरती
मुंबई : एसटीत महिला वाहक असतानाच आता चालक म्हणूनही महिला दाखल होणार आहेत. एसटीकडून ‘चालक-वाहक’ म्हणून केल्या जाणाऱ्या भरतीत १५० महिलांची निवड झाली असून...
आपत्कालीन परिस्थितीत शाळांना सुट्टी देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना – शालेय शिक्षणमंत्री ॲड. आशिष शेलार यांचा...
पावसामुळे परीक्षा न देता आलेल्या विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षा होणार
मुंबई : राज्यात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने...
पाच वर्षात जिल्हा योजनेत १५ हजार ४७५ कोटी रुपयांची वाढ – अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार...
मुंबई : राज्य शासनाने जिल्हा वार्षिक योजनेत सन २००९-१० ते २०१३-१४ च्या तुलनेत १५४७५ .९९ कोटी रुपयांनी वाढ केली असल्याची माहिती अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार...