जगातील पहिल्या मौद्रिक बायोमेट्रिक डेटा आधारित खलाशी ओळखपत्राची भारताकडून सुरुवात

नवी दिल्ली : खलाशांचा मौद्रिक बायोमेट्रिक डेटा घेऊन बायोमेट्रिक खलाशी ओळखपत्र जारी करणारा भारत हा जगातला पहिला देश आहे. नौवहन आणि खते व रसायन राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) मन्सुख मांडवीय...

नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये आजही कांद्याच्या भावात घसरण

मुंबई (वृत्तसंस्था):नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये आज सकाळच्या सत्रात देखील कांद्याच्या भावात घसरण झाली. कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीच्या आवारात सकाळच्या सत्रात सुमारे ६०० रुपयांनी भाव घसरले. सकाळी उन्हाळ...

मार्च महिन्यात १ लाख ४२ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त वस्तू आणि सेवाकर संकलन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मार्च महिन्यात आतापर्यंतचं सर्वात जास्त, म्हणजे १ लाख ४२ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त वस्तू आणि सेवाकर संकलन झालं आहे. यात केंद्रीय वस्तू आणि सेवाकराचा वाटा २५...

पॅन-आयआयटीच्या जागतिक ई-कॉन्क्लेव्हची सांगता

राज्य आणि उद्योगांच्या पुनर्रचनेसह शेती, अन्न सुरक्षा, एमएसएमई आणि दैनंदिन रोजगारावर भर मुंबई : संपूर्ण देश साथीच्या परिणामांतून सावरण्याचा प्रयत्न करतानाच या दरम्यान तीन आठवड्यांच्या पॅन-आयआयटी ग्लोबल ई-न्क्लेव्हचा अखेरचा टप्पा महत्त्वपूर्ण...

स्वातंत्र्यदिनानिमित्त मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

स्वातंत्र्यदिनानिमित्त मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करणार कामगारांचे हित जोपासणार मुंबई : आरोग्य या विषयाकडे प्राधान्याने लक्ष दिले जाणार असून राज्यातील खेड्यापाड्यांमध्ये तसेच दुर्गम भागात उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा...

श्री स्वामी समर्थ मंदिर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

पिपरी : श्री.स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान शिवतेजनगर आणि लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एकूण 163 लोकांनी रक्तदान केले. मोरया ब्लड बँक,...

देशात काल मागच्या ४६ दिवसांमधल्या सर्वात कमी १ लाख ६५ हजार ५५३ नव्या रुग्णांची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड महामारीतून बाहेर पडण्याच्या दिशेनं देशाची वाटचाल वेगानं होत आहे. कोविड मुक्त रुग्णांची संख्या नवीन आढळणाऱ्या रुग्णांपेक्षा जास्त आहे असा कालचा सलग १७वा दिवस होता....

कोविड प्रतिबंधासाठी लावलेल्या लॉकडाऊनमधे साखर निर्यातीत घट

नवी दिल्ली : कोरोनामुळे केल्या गेलेल्या लॉकडाऊनचा, साखरेच्या निर्यातीवरही परिणाम झाला आहे. जानेवारी ते जून या कालावधीत राज्यातून केवळ ३६ लाख टन साखरेची निर्यात झाली. या कालावधीसाठी ६० लाख...

आयपीएलचे सामने नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडीयमवर खेळविण्यात येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 27 मार्च ते 18 मे या कालावधीत आयपीएलचे सामने नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडीयमवर खेळविण्यात येणार आहेत. त्याअनुषंगाने कामांचं नियोजन करण्यासाठी क्रीडा आणि संबंधित विभागांची आढावा बैठक...

महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचा ‘ई-पंचायत राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान

राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींना एकूण 18 पुरस्कार नवी दिल्ली : पंचायतराज क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाला केंद्रीय पंचायतीराज मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते पहिल्या क्रमांकाच्या...