आपल्या नेतृत्वातल्या सरकारने केवळ सरकार म्हणून नाही तर, टीम इंडिया म्हणून काम गेल्याने, गेल्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारच्या कार्यकाळाला आज ७ वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमीत्तानं, केंद्र सरकारनं देशाच्या विकासासाठी उचललेली पाऊलं, घेतलेले धोरणात्मक निर्णय, राबवलेल्या योजनांचा आढावा त्यांनी...
नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये आजही कांद्याच्या भावात घसरण
मुंबई (वृत्तसंस्था):नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये आज सकाळच्या सत्रात देखील कांद्याच्या भावात घसरण झाली.
कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीच्या आवारात सकाळच्या सत्रात सुमारे ६०० रुपयांनी भाव घसरले. सकाळी उन्हाळ...
भारतासोबत काम करण्यास नेपाळचे प्रधानमंत्री उत्सुक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळ आणि भारत हे उभय देश आणि त्यातील नागरिक यांच्यातील संबंध मजबूत करण्यासाठी प्रधान नरेंद्र मोदीं सोबत काम करण्यास आपण उत्सुक असल्याचं नेपाळचे नवनिर्वाचित पंतप्रधान शेर...
देशात काल मागच्या ४६ दिवसांमधल्या सर्वात कमी १ लाख ६५ हजार ५५३ नव्या रुग्णांची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड महामारीतून बाहेर पडण्याच्या दिशेनं देशाची वाटचाल वेगानं होत आहे. कोविड मुक्त रुग्णांची संख्या नवीन आढळणाऱ्या रुग्णांपेक्षा जास्त आहे असा कालचा सलग १७वा दिवस होता....
पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील पेट्रोलियम क्षेत्रातील तीन प्रमुख प्रकल्प 13 सप्टेंबर रोजी राष्ट्राला समर्पित...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील पेट्रोलियम क्षेत्रातील तीन प्रमुख प्रकल्प 13 सप्टेंबर रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून राष्ट्राला समर्पित करणार आहेत. यात पॅराद्वीप-हल्दीया-दुर्गापूर पाईपलाईन विस्तार प्रकल्पाचा दुर्गापूर-बांका...
महाराष्ट्र-फिनलँड संबंध अधिक दृढ करण्यासाठी राज्य शासनाचे सहकार्य – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई : भारत आणि फिनलँड देशात मैत्रीपूर्ण संबंध आहेत. औद्योगिक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक, शिक्षण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आदान-प्रदान आणि पर्यटन वृद्धीसाठी दोन्ही देशांमध्ये संवाद महत्त्वाचा दुवा आहे....
सरकारनं प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिल्यानंतर राज्यातल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी आजपासून पुकारलेला दोन दिवसांचा संप मागं घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रश्नी मध्यस्थी करत, कर्मचाऱ्य़ांचे प्रश्न प्राधान्यानं सोडवण्याचं आश्वासन दिल्यामुळे हा संप...
सकारात्मक विचारसरणीने आणि सामुहिक प्रयत्नाने कोरोनावर विजय मिळवू : आ. सुनिल शेळके
शाम लांडे यांचे सामाजिक उपक्रम प्रशंसनीय : आ. सुनिल शेळके
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहराचे नाव जागतिक नकाशावर सुनियोजित शहर म्हणून उदयाला आले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे मार्गदर्शन आणि...
२०२४ पर्यंत कृषीक्षेत्रात डिझेलऐवजी संपूर्णपणे नवीकरणीय ऊर्जेचा वापर करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी क्षेत्रात होत असलेला डिझेलचा वापर २०२४ पर्यंत पूर्णपणे थांबवून त्याऐवजी नवीकरणीय ऊर्जेचा वापर केला जाईल, असं केंद्रीय ऊर्जा मंत्री आर. के. सिंग यांनी म्हटलं आहे....
कोविड प्रतिबंधासाठी लावलेल्या लॉकडाऊनमधे साखर निर्यातीत घट
नवी दिल्ली : कोरोनामुळे केल्या गेलेल्या लॉकडाऊनचा, साखरेच्या निर्यातीवरही परिणाम झाला आहे. जानेवारी ते जून या कालावधीत राज्यातून केवळ ३६ लाख टन साखरेची निर्यात झाली. या कालावधीसाठी ६० लाख...











