आत्ताच पाणीकपात मागे घेतली जाणार नाही : आयुक्त
पिंपरी : मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळ परिसरातील भागाला पाणीपुरवठा केला जातो. रावेत बंधा-यातून पाणी उपसा करुन महापालिकेतर्फे शहरवासियांना पाणीपुरवठा केला जातो.
आजमितीला पवना धरणात 44 टक्के पाणीसाठा...
स्थानिक भाषेतील शिक्षणाने ग्रामिण भागाचा विकास होईल : डॉ. पराग काळकर
‘बाराबलुतेदार आर्थिक विकास महामंडळाची’ स्थापना करावी : प्रताप गुरव
पिंपरी : शिक्षण फक्त नोकरीसाठी घेण्याऐवजी व्यवसायभिमुख शिक्षण घ्यावे. ग्रामिण भागात शैक्षणिक परिस्थिती अनुकूल नाही त्यामुळे शिक्षणाच्या व विकासाच्या प्रक्रिया शहरात...
श्री स्वामी समर्थ मंदिर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
पिपरी : श्री.स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान शिवतेजनगर आणि लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एकूण 163 लोकांनी रक्तदान केले. मोरया ब्लड बँक,...
मुंबईत उद्यापासून पहिले मराठी समाज माध्यम संमेलन
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि डिजिटल मीडिया प्रेमीमंडळींचा उपक्रम
मुंबई: सामान्य जनतेच्या परिवर्तनात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या समाजमाध्यमांचा सकारात्मक व विधायक कार्यासाठी वापर होणे आवश्यक आहे. यासमाज माध्यम वापरकर्त्यांना एकत्र आणून या विषयावर सकारात्मक सर्वांगीण चर्चा घडविण्यासाठी माहिती व...
सौर आणि पवन ऊर्जेचा वापर करुन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या वीजक्षेत्रात आर्थिक शाश्वतीबरोबरच कार्यान्वयनात सक्षमता आणि ग्राहकांचं समाधान वाढवण्याची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
उर्जा, नवीन आणि नवीकरणीय उर्जा विभागाच्या आढावा बैठकीत...
उत्तर कोरियानं केलेल्या क्षेपणास्त्र प्रक्षेपणाचा भारतानं केला निषेध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर कोरियानं केलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपणाचा काल संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत, भारतानं निषेध केला आहे. त्यामुळे प्रादेशिक क्षेत्राच्या शांतता आणि सुरक्षेला धोका असल्याचं म्हटलं आहे. डेमोक्रॅटिक...
देशव्यापी लसीकरण मोहिमेत १७८ कोटी ३१ लाखाहून जास्त लाभार्थ्यांना मात्रा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत कोविडप्रतिबंधक लशीच्या १७८ कोटी ३१ लाखाहून जास्त मात्रा देऊन झाल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की यातल्या १६ लाख ५९ हजार मात्रा...
मुंबईत मियावाकी पद्धतीने वनीकरणाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ
मुंबई : मुंबई हरित करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाकांक्षी असलेला मियावाकी पद्धतीच्या वनीकरणाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वडाळ्यातील भक्ती पार्क येथे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत...
महाराष्ट्र-फिनलँड संबंध अधिक दृढ करण्यासाठी राज्य शासनाचे सहकार्य – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई : भारत आणि फिनलँड देशात मैत्रीपूर्ण संबंध आहेत. औद्योगिक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक, शिक्षण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आदान-प्रदान आणि पर्यटन वृद्धीसाठी दोन्ही देशांमध्ये संवाद महत्त्वाचा दुवा आहे....
आपल्या नेतृत्वातल्या सरकारने केवळ सरकार म्हणून नाही तर, टीम इंडिया म्हणून काम गेल्याने, गेल्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारच्या कार्यकाळाला आज ७ वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमीत्तानं, केंद्र सरकारनं देशाच्या विकासासाठी उचललेली पाऊलं, घेतलेले धोरणात्मक निर्णय, राबवलेल्या योजनांचा आढावा त्यांनी...











