महाराष्ट्र-फिनलँड संबंध अधिक दृढ करण्यासाठी राज्य शासनाचे सहकार्य – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : भारत आणि फिनलँड देशात मैत्रीपूर्ण संबंध आहेत. औद्योगिक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक, शिक्षण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आदान-प्रदान आणि पर्यटन वृद्धीसाठी दोन्ही देशांमध्ये संवाद महत्त्वाचा दुवा आहे....

मातृभाषेतल्या शिक्षणामुळे मुलांच्या संकल्पना अधिक चांगल्या रितीनं होतात स्पष्ट – अभिनेता सुमित राघवन

मुंबई (वृत्तसंस्था) : मातृभाषेतल्या शिक्षणामुळे मुलांच्या संकल्पना अधिक चांगल्या रितीनं स्पष्ट होतात, त्यामुळे मुलांना मराठी माध्यमातूनच शिकवायला हवं, असा सूर मुंबईत पार पडलेल्या मराठीप्रेमी पालक महासंमेलनात उमटला. मराठी अभ्यास केंद्र...

लेखाधिकार सुधारणा नियमावली मसुदा 2019

‍नवी दिल्ली : डिजिटल युगातल्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या पार्श्वभूमीवर कॉपीराईट अर्थात लेखाधिकार कायद्याच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी औद्योगिक प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार खात्याने लेखाधिकार सुधारणा नियामवली -2019 आणण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या...

राज्यात कोविड-१९चे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० पूर्णांक ४६ शतांश टक्के

मुंबई (वृत्तसंस्था): राज्यात काल ६ हजार ९७३ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत १५ लाख ३१ हजार २७७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ४ हजार ९०९ नवीन कोरोनाबाधितांची...

संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

मुंबई : थोर समाजसुधारक आणि कीर्तनकार संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी संत गाडगेबाबा महाराज...

अमरावतीच्या धर्तीवर पश्चिम विदर्भातील विमानतळांचा विकास – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती येथे बेलोरा विमानतळ विस्तारीकरणाचे भूमिपूजन अमरावती : विमानसेवेमुळे उद्योजक गुंतवणुकीस त्या क्षेत्राला प्राधान्य देतात. पश्चिम विदर्भात अस्तित्वात असलेल्या तीन विमानतळांच्या विस्तारास प्राधान्य देण्यात आले आहे. आज अमरावती येथील विमानतळ...

भाजपा सरकार देशाच्या विकास कार्याला प्रतिबद्ध – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचा भरभराटीचा काळ आला असून भाजपा सरकार विकास कार्याला प्रतिबद्ध असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. विकसित भारत विकसित राजस्थान कार्यक्रमात, राजस्थानातल्या १७...

देशात काल मागच्या ४६ दिवसांमधल्या सर्वात कमी १ लाख ६५ हजार ५५३ नव्या रुग्णांची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड महामारीतून बाहेर पडण्याच्या दिशेनं देशाची वाटचाल वेगानं होत आहे. कोविड मुक्त रुग्णांची संख्या नवीन आढळणाऱ्या रुग्णांपेक्षा जास्त आहे असा कालचा सलग १७वा दिवस होता....

कोविड प्रतिबंधासाठी लावलेल्या लॉकडाऊनमधे साखर निर्यातीत घट

नवी दिल्ली : कोरोनामुळे केल्या गेलेल्या लॉकडाऊनचा, साखरेच्या निर्यातीवरही परिणाम झाला आहे. जानेवारी ते जून या कालावधीत राज्यातून केवळ ३६ लाख टन साखरेची निर्यात झाली. या कालावधीसाठी ६० लाख...

पात्र व्यक्ती चाचणी केंद्रावर जाऊन नावनोंदणी करुन लस घेऊ शकता – केंद्रीय आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पात्र व्यक्ती थेट चाचणी केंद्रावर जाऊन नावनोंदणी करुन लस घेऊ शकतात, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. लसीकरणाच्या या टप्प्यात खाजगी रुग्णालयांमध्येदेखील लस दिली जाणार असून लसीच्या...