लखीमपूर खेरी प्रकरणातले आरोपी आशिष मिश्राचा जामीन अर्ज रद्द
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातल्या लखीमपूर खेरी प्रकरणातले आरोपी आशिष मिश्राचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. न्यायालयानं त्यांना एका आठवड्यात आत्मसमर्पण करण्याचे निर्देशही दिले आहेत.
उच्च न्यायालयानं लखीमपूर...
हिंसाचाराला प्रोत्साहन देणारी भाषणं केली जात असल्याच्या विरोधकांच्या आरोपांचं भाजपाकडून खंडन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या विविध भागात चिथावणीखोर आणि हिंसाचाराला प्रोत्साहन देणारी भाषणं केली जात असल्याच्या विरोधकांच्या आरोपांचं भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी खंडन केलं आहे. या आरोपावरून सरकारला...
प्रधानमंत्री संग्रहालयाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत ही लोकशाहीची जननी आहे आणि काळानुरूप उत्क्रांत होणं हे भारतीय लोकशाहीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्लीतील “प्रधानमंत्री...
केन्द्रीय विद्यालय संघटनेकडुन विशेष तरतुदीअंतर्गत दिले जाणारे प्रवेश स्थगित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केन्द्रीय विद्यालय संघटनेनं विशेष तरतुदीअंतर्गत दिले जाणारे प्रवेश थांबवले आहेत. या विशेष तरतुदीमधे खासदार कोट्यातून दिल्या जाणाऱ्या प्रवेशांचाही समावेश आहे. केन्द्रीय विद्यालय संघटनेच्या निर्देशानुसार पुढचा आदेश...
भारत इजिप्तला गव्हाची निर्यात करणार – पियुष गोयल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : या वर्षापासून भारत इजिप्तला गव्हाची निर्यात करणार असल्याची घोषणा केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी मुंबईत केली. इजिप्त गव्हाच्या आयातीत जगातल्या सर्वात आघाडीच्या देशांपैकी एक आहे. गोयल...
चांगल्या आरोग्य सुविधांमुळे आजार रोखण्याबरोबरच सामाजिक न्यायालाही चालना मिळते – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चांगल्या आरोग्य सुविधांमुळे आजार रोखण्याबरोबरच सामाजिक न्यायालाही चालना मिळते, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते दूरदृश्यप्रणालीद्वारे गुजरातमधे भूज इथलं के.के. पटेल सुपर स्पेशालिटी रूग्णालय,...
भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त विविध मान्यवरांनी वाहीली आदरांजली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जैन धर्माचे २४ वे तिर्थनकार भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित...
देशात यंदा पर्जन्यमान सामान्य राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात यंदा नैऋत्य मोसमी पाऊस सामान्य असेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान पडणारा पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या ९९ टक्के असण्याची शक्यता...
आय़पीएल मधल्या मुंबई इंडियन क्रिकेट संघाचा रोहित शर्मा ठरला कर्णधार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आय़पीएल मधल्या मुंबई इंडियन क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा, टी-ट्वेंटी क्रिकेटमधे १० हजार धावा करणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी विराट कोहलीनं हा टप्पा...
भारत ही जगासाठी औषध निर्मितीची राजधानी – केंद्रीय आरोग्यमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत ही जगासाठी औषध निर्मितीची राजधानी ठरली आहे, असं केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत आयडीएमए अर्थात भारतीय औषध निर्माण उद्योग...











