भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामना सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला दुसरा कसोटी क्रिकेट सामना आजपासून जोहान्सबर्ग इथं सुरु झाला. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर भारतानं पहिली फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे....
नीट-पदव्युत्तर समुपदेशनासाठी आर्थिक दुर्बल घटकातल्या उमेदवारांसाठी ८ लाख रुपये वार्षिक उत्पन्नाचा निकष कायम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नीट-पदव्युत्तर समुपदेशनासाठी आर्थिक दुर्बल घटकातल्या उमेदवारांसाठी ८ लाख रुपये वार्षिक उत्पन्नाचा सध्याचाच निकष कायम ठेवायचा निर्णय घेतला असल्याचं प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात सादर केलं...
कोविड 19 चा मृत्युदर कमी करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्याचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड 19 चा मृत्युदर शक्य तेवढा कमी करण्यासाठी सर्व संबंधितांनी कसोशीने प्रयत्न करण्याचं आवाहन केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी केलं आहे. देशातली सर्व राज्यं...
देशात आतापर्यंत १४५ कोटी ६२ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना मिळाली कोरोना लशीची मात्रा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशात आतापर्यंत १४५ कोटी ६२ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. आज सकाळपासून १४ लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं आहे. राज्यात...
95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उदगीर इथं होणाऱ्या 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कथालेखक भारत सासणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज उदगीरला साहित्य महामंडळाची बैठक...
प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज मेरठ इथं मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची पायाभरणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : क्रीडा क्षेत्रात कारकिर्द घडवण्याचा विश्वास देशातल्या तरुणांमध्ये निर्माण व्हावा हाच आपला संकल्प असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यासाठीच आपण देशाच्या तळागाळापर्यंत खेळांविषयीच्या सोयीसुविधा...
काटोल ते नागपूर हे अंतर 15 ते 20 मिनिटात कापता येईल – नितीन गडकरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे, राष्ट्रीय महामार्ग 353 जेके या नागपूर काटोल रस्त्याच्या आऊटर रिंग रोड ते काटोल बायपासच्या शेवटपर्यंत चौपदरीकरणाच्या कामाचा कार्यारंभ आज केंद्रीय रस्ते वाहतूक...
भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस २ ते १८ वर्ष वयोगटातल्या मुलांसाठी सुरक्षित- भारत बायोटेक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस २ ते १८ वर्ष वयोगटातल्या मुलांसाठी सुरक्षित असल्याचं उत्पादक कंपनीने म्हटलं आहे. लशीच्या नमुना चाचण्यांचा दुसरा आणि तिसरा टप्पा पूर्ण झाला...
अरुणाचल प्रदेश हा कायमच भारताचा अविभाज्य भाग होता आणि यापुढेही राहील- परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अरुणाचल प्रदेश हा कायम भारताचा अविभाज्य भाग होता, आणि यापुढेही तो तसाच कायम राहील, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. चीननं अलिकडेच अरुणाचल प्रदेशातल्या काही...
19 वर्षाखालच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतल्या भारत आणि श्रीलंकेतला अंतिम सामन्यात पावसाचा अडथळा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दुबईत १९ वर्षाखालच्या आशिया चषक एकदिवस क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या अंतिम लढतीत पावसाचा व्यत्यय आला आहे. या सामन्यात श्रीलंकेनं नाणेफेक...











