तीन कृषी कायदे रद्द करण्याची अधिसूचना केंद्र सरकारकडून जारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं तीन कृषी कायदे रद्द करण्याची राजपत्र अधिसूचना आज जारी केली. संसदेच्या सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दोन्ही सभागृहांमध्ये हे कायदे रद्द करण्याबाबतचं...
शेतकरी आंदोलनामुळे भारतीय रेल्वेचं ३६ कोटी ८७ लाख रुपयांहून अधिक नुकसान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकरी आंदोलनामुळे भारतीय रेल्वेचं या वर्षी ३६ कोटी ८७ लाख रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत सांगितलं. रेल्वेच्या १५ क्षेत्रातल्या...
नोव्हेंबर महिन्यात जी.एस.टी द्वारे १ लाख ३१ हजार ५२६ कोटी कर जमा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जी.एस.टी.अर्थात वस्तू आणि सेवाकरापोटी नुकत्याच संपलेल्या नोव्हेंबर २०२१ मध्ये जी.एस.टी. लागू झाल्यानंतरचं आजवरचं सर्वाधिक दुस-या क्रमांकाचं कर संकलन झालं आहे. नोव्हेंबर महिन्यात वस्तू आणि सेवाकराद्वारे...
देशात कोळश्याचा तुटवडा नसल्याचं कोळसा आणि खाण मंत्र्यांनी सांगितलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोळश्याचा तुटवडा नसल्याचं कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज राज्यसभेत सांगितलं. ऊर्जेची अतिरिक्त मागणी, आयात कोळश्यावर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या कारखान्यांकडून कमी वीज...
संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे आजही, राज्यसभेच्या १२ खासदारांचं निलंबन रद्द करण्यासाठी विरोधक आक्रमक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे आजही, राज्यसभेच्या १२ खासदारांचं निलंबन रद्द करण्याची मागणी विरोधी सदस्यांनी लावून धरली. सभागृहात झालेल्या गदरोळामुळे राज्यसभेचं कामकाज तीनवेळा तर, लोकसभेचं कामकाज एकदा...
देशात उपचाराधीन कोविड रुग्णांची संख्या १ लाखापेक्षा कमी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड लसीकरणाच्या देशव्यापी मोहिमे अंतर्गत आतापर्यंत एकूण १२४ कोटी १० लाखापेक्षा जास्त लसमात्र देण्यात आल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. देशात काल ८० लाख...
परदेशातून राज्यात येणाऱ्या प्रवाशांना आल्यावर RTPCR चाचणी बंधनकारक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही देशांमध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकारातले विषाणू आढळल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या विमानतळांवर नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यानुसार विमानतळावर सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना RTPCR चाचणीला सामोरं जावं...
‘फिनटेक’ या विचार मंचाचं येत्या ३ डिसेंबरला प्रधानमंत्री उद्घाटन करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या ३ डिसेंबरला फिनटेक अर्थात अर्थविषयक तंत्रज्ञानासंबंधीत ‘इन्फिनिटी फोरम’, या विचार मंचाचं दूरदृष्य प्रकल्पाचं आयोजन प्रणालीद्वारे उद्घाटन करणार आहेत. आंतरराष्ट्रीय अर्थ सेवा...
निलंबन मागं घेण्याची मागणी राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी फेटाळली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेतल्या १२ खासदारांचं निलंबन रद्द करण्याबाबत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे यांनी केलेलं आवाहन राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी फेटाळून लावलं आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या...
कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण वाढविण्यासाठी ‘हर घर दस्तक’ अभियान ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज ओमायक्रोन या कोविडच्या उत्परिवर्तित विषाणूबाबतच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून सर्व राज्यांची बैठक घेतली. ओमायक्रोन हा विषाणू RT-PCR...











