भारतीय रिझर्व्ह बँकेच्या दोन अभिनव ग्राहक केंद्री उपक्रमांचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या करणार प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या दोन अभिनव ग्राहक केंद्री उपक्रमांचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी ११ वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून प्रारंभ करणार आहेत. यापैकी एक उपक्रम म्हणजे...

रिझर्व बँकेचे गवर्नर शक्तिकांत दास यांचा गुंतवणूकदारांना क्रिप्टोकरन्सीच्या बाबतीत सावधगिरीचा इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुंतवणूकदारांनी क्रिप्टोकरन्सीच्या बाबतीत सावधगिरीचा इशारा दिला आहे. सूक्ष्म अर्थव्यवस्था आणि आर्थिक स्थैर्य या दृष्टीनं क्रिप्टोकरन्सी हे काळजीचं कारण ठरेल,...

देशात काल ११ हजार ९६१ रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १०९ कोटी ६३ लाख मात्रा देऊन झाल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं की काल दिवसभरात ५२ लाख एकोणसत्तर हजार मात्रा...

‘हार्बिंगर २०२१- इनोव्हेशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ या पहिल्या जागतिक हॅकाथॉनची रिझर्व्ह बँकेची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 'स्मार्टर डिजिटल पेमेंट्स' या थीमसह 'हार्बिंगर २०२१ - इनोव्हेशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन' या पहिल्या जागतिक हॅकाथॉनची घोषणा केली आहे. संगणक आणि इंटरनेटद्वारे...

देशाचे नवे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस अॅडमिरल आर. हरी कुमार यांची निवड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं देशाचे नवे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस अॅडमिरल आर. हरी कुमार यांची निवड केली आहे. सध्या त्यांच्याकडं नौदलाच्या पश्चिम विभागाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन...

पद्मश्री पुरस्कार माझा नसून काळ्या मातीचा, बियांचा व समाजाचा आहे – पद्मश्री राहीबाई पोपरे

नवी दिल्ली : पद्मश्री पुरस्कार माझा नसून काळ‌्या मातीचा, व समाजाचा असल्याच्या भावना पद्मश्री पुरस्कारप्राप्त राहीबाई पोपरे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्रात झालेल्या सत्कारासमयी व्यक्त केल्या. मंगळवारी सायंकाळी ‘बीजमाता’ राहीबाई पोपरे यांनी...

‘तीर्थ यात्रा’ स्थळांचा ६७३ किलोमीटरचा प्रदेश १२ हजार ७० कोटी रुपये गुंतवून विकसित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वैष्णोदेवी, सुवर्ण मंदिर, ऋषिकेश, हरिद्वार, चार धाम यासह सर्व 'तीर्थ यात्रा' स्थळांचा जवळपास ६७३ किलोमीटरचा प्रदेश १२ हजार ७० कोटी रुपये गुंतवून विकसित करण्यात आला...

ग्राहकांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी पॅकबंद वस्तूंसाठीच्या नियमांमध्ये सुधारणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ग्राहकांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारनं पॅकबंद वस्तूंसाठीच्या नियमांमध्ये सुधारणा केली आहे.यामध्ये आकार निर्धारित करणारा नियम ५ वगळला असून आता पॅकिंग करण्यापूर्वी संबंधित वस्तूची असलेली...

युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये श्रीनगरचा समावेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीर मधल्या हस्तकला आणि इतर कलांना जागतिक स्तरावर मान्यता मिळाली असून श्रीनगरचा समावेश युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये करण्यात आला आहे. याबद्दल आनंद व्यक्त करत...

टी- टेन्टीं विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल भारताचा नामिबीयावर ९ गडी राखून विजय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल भारतानं नामिबीयाला ९ गडी राखून हरवलं. नामिबीयानं भारताला १३३ धावांचं लक्ष दिलं होतं, ते भारतानं सोळाव्या षटकात पूर्ण केलं. उद्या...