रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, आनंदी गोपाळ सामाजिक विषयांवरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय चित्रपट सृष्टीला दिलेल्या योगदानाबद्दल दिला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार आज ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली इथं आयोजित ६७ व्या राष्ट्रीय...

भारत संयुक्त राष्ट्राच्या एकजुटीसाठी वचनबद्ध – परराष्ट्र व्यवहारमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी आज संयुक्त राष्ट्र दिनानिमित्त भारताच्या संयुक्त राष्ट्रसाठीच्या वचनबद्धतेला दुजोरा दिला. यावेळी पाठवलेल्या संदेशात डॉ जयशंकर यांनी सुधारित बहुपक्षीयतेच्या महत्त्वाचा...

कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे गरजेचे – केंद्र सरकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी सणांच्या पार्श्वभूमिवर कोरोना नियंत्रण प्रतिबंधांबाबतच्या निर्बंधांत कोणतीही सवलत न देण्याबाबतच्या सूचना केंद्र सरकारनं राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत. कोविड प्रतिबंधांच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन...

दहशतवाद पूर्णपणे संपावा यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवाद पूर्णपणे संपावा यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. शहा जम्मू- काश्मीरच्या तीन दिवसाच्या  दौऱ्यावर असून त्यांनी आज जम्मूमधल्या...

भारतीय नौदलाची ६ जहाजे श्रीलंकेच्या चार दिवसांच्या प्रशिक्षण दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदलामधे सामील असलेले सुजाता, मगर, शार्दुल, सुदर्शनी, तरंगिणी आणि तटरक्षक जहाज विक्रम यांचा समावेश आजपासून चालू झालेल्या चार दिवसाच्या प्रशिक्षण कार्यक्रमात करण्यात आले आहे....

देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं 102 कोटींपेक्षा जास्त मात्रांचा टप्पा केला पार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं 102 कोटीपेक्षा जास्त मात्रांचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत 77 लाख 40 हजारांहून अधिक लसीचे डोस देण्यात आले...

टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताची लढत पाकिस्तान बरोबर  

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ब गटाच्या पहिल्या सामन्यात आज भारताचा सामना पाकिस्तानबरोबर होणार आहे. आज संध्याकाळी साडेसात वाजता दुबईत हा सामना सुरु होईल. एकदिवसीय आणि...

विविधतेत एकता हे भारताचं वैशिष्ट्य टिकवणं गरजेचं – आंतरधर्मीय परिषदेत सर्वधर्मीय नेत्यांमध्ये एकवाक्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विविधतेत एकता हे भारताचं वैशिष्ट्य असून एकमेकांमधे सतत आणि सखोल संवाद होत राहिला पाहिजे, असं मत नागपूर इथं आयोजित राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेत उपस्थित सर्व धार्मिक...

कोविड लसीकरणाचं यश हे भारताचं सामर्थ्य प्रदर्शित करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड लसीकरणाचं यश हे भारताचं सामर्थ्‍य प्रदर्शित करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. एकात्मिकप्रयत्नातून देशाच्या नागरिकांनी लसीकरणाद्वारे भारताला सर्वोच्च पातळीवर नेल्याचंमत प्रधानमंत्र्यांनी व्यक्त...

१०० कोटींचा टप्पा पार केल्याबद्दल जगभरातल्या अनेक नेत्यांद्वारे भारताचं अभिनंदन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :देशानं कोरोना लसीकरणात शंभर कोटींचा टप्पा पार केल्याबद्दल जगभरातल्या अनेक नेत्यांनी भारताचं अभिनंदन केलं आहे. याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या जागतिक नेत्यांचे आभार मानले आहेत.लशीची...