भ्रष्टाचार संपवण्याची राजकीय इच्छाशक्ती असून प्रशासकीय स्तरावर सतत सुधारणा केल्या जात आहेत – प्रधानमंत्र्यांचे...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भ्रष्टाचाराला आळा घालणं शक्य आहे, असा विश्वास नागरिकांमध्ये गेल्या ६-७ वर्षात निर्माण करण्यात रालोआ सरकार यशस्वी झाल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. सीव्हीसी...

बुद्ध आजही भारताच्या संविधानाची प्रेरणा असल्याचं प्रधानमंत्री यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :बुद्ध आजही भारताच्या संविधानाची प्रेरणा आहेत, बुद्धांचं धम्म-चक्र भारताच्या तिरंग्यावर  विराजमान होऊन आपल्याला गती देत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. कुशीनगर इथल्या...

जागतिक तेल आणि गॅस क्षेत्रातलं सहकार्य आणि गुंतवणुकीबाबत प्रधानमंत्र्यांची आज चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक तेल आणि गॅस क्षेत्रातल्या तज्ञांशी आणि प्रमुख कार्यकारी अधिकाऱ्यांशी आज संध्याकाळी ६ वाजता दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत. पेट्रोलियम आणि नैसर्गिक...

नक्षलवाद्यांच्या पेरमिली दलमचा सदस्य मंगरु कटकू मडावी याला अटक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिंसक कारवायांमध्ये सहभागी असलेला नक्षलवाद्यांच्या पेरमिली दलमचा सदस्य मंगरु कटकू मडावी याला पोलिसांनी पेरमिली परिसरातून अटक केली आहे. विशेष अभियान पथकाचे जवान पेरमिली परिसरात गस्तीवर...

प्रधानमंत्री येत्या रविवारी मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधतील. मन की बात या कार्यक्रमाचा हा ८२ वा भाग आहे. या...

देशभरात ईद – ए – मिलाद सण उत्साहात साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ईद-ए-मिलादच्या सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. मोहम्मद पैगंबरांचं आयुष्य म्हणजे बंधुत्त्व, प्रेम आणि करुणा...

प्रधानमंत्री येत्या २४ ऑक्टोबरला मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २४ ऑक्टोबरला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ८२ वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी...

हवामान अभ्यासाविषयी सरकारी धोरणांत कालानुरूप बदल आवश्यक – हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हवामान अभ्यासाविषयी सरकारी धोरणांमध्ये कालानुरूप बदल करणं आवश्यक असल्याचं मत, प्रसिद्ध हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद इथं काल प्रल्हादजी अभ्यंकर स्मृती...

कोरोना संसर्गाविरोधात भारतानं मजबूत लढा दिला – आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाविरोधात भारतानं वेगानं पावलं उचलत मजबूत लढा दिला अशा शब्दांत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं भारताच्या कोरोना विरोधातल्या लढ्याचं कौतुक केलं आहे. भारतानं अशी रीतीनं लढा दिल्यामुळेच...

२०१४ सालापासून आजपर्यंत १५७ नव्या वैद्यकीय महाविद्यालयांना केंद्र सरकारकडून मान्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं, २०१४ सालापासून आजपर्यंत १५७ नव्या वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. या नव्या महाविद्यालयांसाठी केंद्र सरकारने १७ हजार...