गणवेशासाठी खादीचा वापर करण्याचं उपराष्ट्रपतींचं शैक्षणिक संस्थांना आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खादी आणि ग्रामोद्योग आयोग "आजादी का अमृत महोत्सव" या कार्यक्रमाअंतर्गत अमृत महोत्सव विथ खादी " या नावानं एक डिजिटल क्विज़ स्पर्धा आयोजित केली आहे. या...
टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये भारताच्या सिंहराज अधानाला कांस्य पदक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपानमध्ये टोकियो इथं सुरू असलेल्या पॅरालिंपिक या दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धेत भारतानं आज आणखी एका कांस्य पदकाची कमाई केली. दहा मीटर एयर पिस्टल एस एच-वन प्रकारात,...
पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताला दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य पदक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपान इथं सुरु असलेल्या पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत आज भारतानं दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि एका कांस्य पदकाची कमाई केली.पुरुषांच्या भालाफेकीत एफ सिक्स्टी फोर या गटात...
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत भारतानं ६४ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत भारतानं ६४ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल ५९ लाख ६२ हजारापेक्षा जास्त नागरिकांन लस दिल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयान सांगितलं....
पणजी येथे गोवास्टार्टअप व्यापारी संमेलनाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवीन उद्योजकांना चालना देण्यासाठी गोवास्टार्टअप व्यापारी संमेलनाचं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते काल पणजी इथं उद्घाटन करण्यात आलं. गोवा स्टार्टअप सेल आणि गोवा व्यस्थापन संस्थेनं...
युवकांच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण होण्याची गरज असल्याचं, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युवकांच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण होण्याची गरज असल्याचं, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी म्हटलं आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आकाशवाणी औरंगाबाद केंद्राचा वृत्त...
टोकियो पॅरालिंपिक्समध्ये भारतीय खेळाडूंची लक्षणीय कामगिरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो पॅराऑलीम्पिक्समध्ये महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्टँडींग प्रकारांत ऐतिहासिक कामगीरी करत भारताची नेमबाज अवनी लेखरानं सुवर्णपदक पटकावलं आहे.
अवनीने आपला खेळ संपवताना २४९ पूर्णांक ६...
देशात कोरोनामुक्तीचा दर ९७ पूर्णांक ५१ शतांश टक्के
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आणि राज्यातही गेले काही दिवस उपचाराधीन कोविड रुग्णांची संख्या वाढत असून, कोरोनामुक्तीचा दर घसरत चालला आहे. काल देशभरात ३४ हजारापेक्षा जास्त रुग्ण बरे झाले....
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू उद्या खादी इंडिया प्रश्नमंजुषेचा प्रारंभ करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू उद्या खादी इंडिया प्रश्नमंजुषेचा प्रारंभ करणार आहेत. खादी आणि ग्रामोद्योग आयोगानं या प्रश्नमंजुषा स्पर्धेचं आयोजन केलं आहे. ही...
इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या क्रिकेट कसोटीत भारताचं दुसऱ्या डावात आश्वासक उत्तर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंड दरम्यान हेडिंग्ले इथं सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारत आज चौथ्या दिवशी आपला दुसरा डाव २ बाद २१५ धावांवर पुढे सुरु करेल....











