भारताने कोविड प्रतिबंधक लसीकरणात केला ४१ कोटीचा टप्पा पार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताने कोविड प्रतिबंधक लसीकरणात ४१ कोटीचा टप्पा पार केला आहे. काल देशभरात कोविड प्रतिबंधक लशीच्या ५२ लाख ६७ हजारापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्याचं केंद्रीय आरोग्य...

मन की बात या कार्यक्रमातून प्रसारभारतीला मिळाला ३० कोटी ८० लाखांचा महसूल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमातून प्रसारभारतीला आतापर्यंत ३० कोटी ८० लाख रुपये महसूल मिळाला असल्याची माहिती आज सरकारने राज्यसभेत दिली.माहिती आणि...

शिधापत्रिकाधारकांच्या आधार जोडणीसाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिलेल्या मुदतीत ३० सप्टेंबरपर्यंत वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रसरकारने देशभरातल्या शिधापत्रिकाधारकांच्या आधार जोडणीसाठी राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना दिलेली मुदत यावर्षीच्या ३० सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. ग्राहक व्यवहार आणि अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री...

देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ३७ शतांश टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ३७ शतांश टक्के झाला आहे. काल ४५ हजारापेक्षा जास्त रुग्ण बरे झाले. आतापर्यंत ३ कोटी...

पेगॅासस प्रकरणावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात गदरोळ संसद अनेकदा स्थगित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेत आज सलग दुसऱ्या दिवशी पेगासस हेरगिरीसह विविध विषयांवरून विरोधी पक्षांच्या सदस्यांनी गदारोळ केल्यामुळे दोन्ही सदनांचे कामकाज स्थगित करावं लागलं. लोकसभेचं कामकाज आज दुपारी २...

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी इंधन दरवाढ आणि कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले. अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी लोकसभा आणि राज्यसभेच्या  कामकाजात  विरोधी पक्षाच्या गदारोळामुळे अडथळे आले. इंधन दरवाढ, कृषी कायदे आणि इतर मुद्द्यांवरून...

जम्मू आणि काश्मीर चकमकीत दोन दहशतवादी ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीरमधील शौपिया जिल्ह्यातील सादिक खान भागात काल संध्याकाळी सुरक्षा बलं आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये लष्कर ए तोयबा...

२०२१-२२ शैक्षणिक वर्षासाठी केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेश प्रक्रिया गत वेळेप्रमाणेच सुरू राहणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेश प्रक्रिया गत वेळेप्रमाणेच सुरू राहणार असल्याचं UGC अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगानं म्हटलं आहे. केंद्रीय विद्यापीठांची सामाईक परीक्षा...

श्रीलंकेविरूद्धचा पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना भारतानं जिंकला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत काल कोलम्बो येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने यजमान श्रीलंकेवर सात गडी राखून मात केली. त्याचबरोबर तीन सामन्यांच्या या मालिकेत...

केंद्र सरकारकडून, आतापर्यंत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना ४२ कोटी १५ लाख लसींचा पुरवठा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने, आतापर्यंत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोना प्रतिबंधक लसींच्या ४२ कोटी १५ लाख मात्रा पुरवल्याची माहिती आज दिली. देशात २१ जून पासून राष्ट्रव्यापी लसीकरण मोहीम सुरु...