तेल विपणन कंपन्यांकडून इथनॉल मिश्रित पेट्रोलला प्रोत्साहन देण्यासाठी इथनॉलच्या परिवहन दरांमध्ये बदल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तेल विपणन कंपन्यांकडून इथनॉल मिश्रित पेट्रोलला प्रोत्साहन देण्यासाठी इथनॉलच्या परिवहन दरात बदल करण्यात आला आहे. राष्ट्री य जैव इंधन-2018 च्या इथनॉल मिश्रित धोरणानुसार सरकारी तेल...
मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात मुसळधार पाऊस
मुंबई (वृत्तसंस्था) :राज्यात आज मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात मुसळधार पाऊस झाला. मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस झाला. आता पावसानं उसंत घेतली असली तरी, त्याआधी झालेल्या पावसानं जनजीवन विस्कळीत...
लसींच्या दोन्ही मात्र घेतलेल्या असल्यास राज्यात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्यांनी कोविड प्रतिबंधक लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या असतील आणि त्यावर १५ दिवसांचा अवधी उलटला असेल, त्यांना आता राज्यात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीचा निगेटीव्ह अहवाल सादर...
देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक २८ शतांश टक्के
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल ३८ लाख ७८ हजारापेक्षा जास्त नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लस घेतली. आतापर्यंत या लशींच्या ३९ कोटी ५३ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या असल्याचं केंद्रीय...
कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी उपाययोजनांना गती देण्याकरता सर्वांनी सहकार्य करण्याचे प्रधानमंत्र्यांचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी उपाययोजनांना गती देण्याकरता सर्वांनी सहकार्य करावं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज कोरोना रुग्ण संख्या जास्त असलेल्या...
भारतीय रेल्वेचा गेल्या सात वर्षांमधला प्रवास असंख्य परिवर्तनाचा होता – सुनीत शर्मा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेचा गेल्या सात वर्षांमधला प्रवास असंख्य परिवर्तनाचा होता असं भारतीय रेल्वे मंडळाचे अध्यक्ष सुनीत शर्मा यांनी म्हटलं आहे. ते आज बातमीदारांशी बोलत होते. रेल्वे...
आगामी काळात कौशल्य विकासाबरोबरच कौशल्य संवर्धनावरही आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कौशल्य विकास ही आजमितीला संपूर्ण देशाची महत्त्वाची गरज असून आत्मनिर्भर भारताचा तो सर्वात भक्कम असा पाया आहे. त्यामुळं आगामी काळात कौशल्य विकासाबरोबरच अपस्कीलिंग आणि रीस्कीलिंग...
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेला जाणाऱ्या खेळाडूंशी प्रधानमंत्र्यांनी साधला संवाद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत असलेल्या खेळाडूंमध्ये शिस्त, झोकून देण्याची वृत्ती, एकाग्रता, आत्मविश्वास, स्पर्धा करण्याची क्षमता दिसते. नव्या भारताचीही हीच वैशिष्टे आहेत. म्हणून हे...
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ११ टक्क्यांनी वाढवला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ११ टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय आज झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांना २८ टक्के महागाई भत्ता मिळेल....
ज्येष्ठ क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचं निधन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचं आज हृदय विकाराच्या तीव्र झटक्यानं नवी दिल्ली इथं निधन झालं. ते६६ वर्षांचे होते. १९८३ सालच्या विश्वकप जिंकणाऱ्या भारतीय चमूत त्यांचा...











