प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली रालोआ सरकारच्या काळात पैशाच्या पळवाटा बंद झाल्या असून जनतेचा पैसा योग्य कारणांसाठी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रालोआ सरकारच्या काळात सरकारी योजनांचा पैसा थेट लाभार्थ्यांना मिळत असून मधल्या मधे गडप होणं बंद झालं आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री...

भारतीय व्यवस्थापन संस्था सुधारणा विधेयक २०२३ ला आज राज्यसभेची मंजूरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय व्यवस्थापन संस्था अर्थात IIM सुधारणा विधेयक २०२३ ला आज राज्यसभेची मंजूरी मिळाली. हे विधेयक लोकसभेत याआधीच मंजूर झालं आहे. आता राष्ट्रपतींची मंजूरी मिळाल्यावर या...

देशातल्या रेल्वे अपघातात कमालीची घट – मंत्री अर्जुन मुंडा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रवाशांच्या सुरक्षेसाठी भारतीय रेल्वे कटीबद्ध असून, देशातल्या रेल्वे अपघातात कमालीची घट झाली असल्याचं आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारला ९ वर्ष पूर्ण...

महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त म्हणून रूपिंदर सिंग यांची नियुक्ती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त तसेच मुख्य सचिव म्हणून रूपिंदर सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभारी निवासी आयुक्त नीवा जैन यांच्याकडून त्यांनी निवासी आयुक्त पदाचा पदभार...

आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत यंदाही ‘हर घर तिरंगा’ मोहिम राबविण्यात येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत यंदाही 'हर घर तिरंगा' मोहिम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक टपाल कार्यालयात 25 रुपये किंमतीमध्ये कापडी ध्वज उपलब्ध असल्याची माहिती पुणे...

सरकार मणिपूरचं विभाजन करत असल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आरोप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नरेंद्र मोदी सरकारनं काही ऐतिहासिक निर्णय घेऊन घराणेशाही आणि भ्रष्टाचार संपवला आहे, असं मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केलं. सरकारच्या विरोधात विरोधी पक्षांनी...

५० लाख टन गहू आणि २५ लाख टन तांदूळ खुल्या बाजारात विकण्याचा केंद्र सरकारचा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : किरकोळ बाजारातले दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं ५० लाख टन गहू आणि २५ लाख टन तांदूळ खुल्या बाजारात विकण्याचा निर्णय घेतला आहे. खाद्य आणि सार्वजनिक...

मणिपूर हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून 3 निवृत्त महिला न्यायाधीशांच्या समितीची स्थापना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मणिपूरमधील हिंसाचार प्रकरणी सर्वंकष विचार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने काल उच्च न्यायालयाच्या निवृत्त महिला न्यायांधीशांचा समावेश असलेल्या तीन सदस्यीय समितीची स्थापना केली. जम्मू-कश्मीर उच्च न्यायालयाच्या माजी मुख्य...

दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय राजधानी क्षेत्र सरकार दुरुस्ती विधेयक 2023 काल राज्यसभेत मंजूर झालं; लोकसभेत हे विधेयक या आधीच मंजूर झालेलं असल्यानं या विधेयकाला आता संसदेची मंजुरी मिळाली आहे....

ज्ञानवापी मशीद परिसरात सलग पाचव्या दिवशी भारतीय पुरातन सर्वेक्षण पथकाचं सर्वेक्षण कार्य सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आज सलग पाचव्या दिवशी सुरक्षा व्यवस्थेत वाराणसीच्या ज्ञानवापी मशीद परिसरात भारतीय पुरातन सर्वेक्षण पथकाचं सर्वेक्षण कार्य सुरु आहे. सकाळी ८ पासून सर्वेक्षणाचं...