जागतिक जल दिनाच्या निमित्ताने पाऊस पकडा या जलशक्ति अभियानाचा आज देशव्यापी आरंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक जल दिनाच्या निमित्ताने पाऊस पकडा या देशव्यापी जलशक्ति अभियानाचा आरंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृष्य प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. या निमित्तानं केन बेटवा...

केन बेतवा लिंक प्रकल्पाचा शुभारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केन – बेतवा लिंक प्रकल्प राबविण्यासाठी जलशक्ती मंत्री आणि मध्यप्रदेश तसंच उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांदरम्यान एक ऐतिहासिक करार करण्यात येत आहे. नद्या परस्परांना जोडण्यासाठी राष्ट्रीय योजनेचा केन...

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे संसदेत पडसाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे पडसाद आज संसदेत उमटले. देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटी रुपये खंडणी गोळा...

देशात आतापर्यंत २ कोटी ५० लाख ६५ हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांचे लसीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या २ कोटी ५० लाख ६५ हजारापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. काल ४ लाख ६२ हजारापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्याचं...

विधानसभा बरखास्त न करता राज्यात काही दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्याची प्रकाश आंबेडकर यांची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विधानसभा बरखास्त न करता राज्यात काही दिवसांसाठी राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. या संदर्भातलं निवेदन त्यांनी...

कोविडचा प्रसार रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजनांवर भर देण्याचे केंद्राचे राज्यांना निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृह मंत्रालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविडचा प्रसार रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजनांवर भर देण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी...

नव्या शोधांमुळे देश समृद्ध होतात, यासाठीच ‘मेक इन इंडिया’ – प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्या शोधांमुळे देश समृद्ध होतात, हा धडा आपण घ्यायला हवा, त्यासाठीच प्रधानमंत्र्यांनी मेक इन इंडिया ही कल्पना मांडली, असं प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री...

भारतानं 2024 पर्यंत देशाला पहिल्या क्रमांकांचं पर्यटन केंद्र बनवण्याचं उद्दिष्ट निश्चित – प्रल्हादसिंह पटेल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं 2024 पर्यंत देशात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या दुप्पट करून देशाला पहिल्या क्रमांकांचं पर्यटन केंद्र बनवण्याचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे. पर्यटनमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी राज्यसभेत...

किसान रेल्वेद्वारे 1 लाख 20 हजार टनापेक्षा जास्त शेतमालाची वाहतूक करण्यात येत आहे –...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात सध्या 43 मार्गांवर 373 किसान रेल्वे सुरु असून , त्याद्वारे 1 लाख 20 हजार टनापेक्षा जास्त शेतमालाची वाहतूक करण्यात येत आहे , अशी माहिती...

पी व्ही सिंधुचा ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टेबल टेनिसमध्ये भारताचे अचंत शरथ कमल आणि मनिका बात्रा यांनी आशियाई ऑलिंपिक पात्रता स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यांनी काल दोहा इथं...