अपात्र आणि प्रदूषणकारी वाहनं भंगारात काढल्यानं मोठं परिवर्तन घडून येईल – नितीन गडकरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज वाहनं भंगारात काढण्याचं धोरण लोकसभेत मांडलं. अपात्र आणि प्रदूषणकारी वाहनं भंगारात काढल्यानं मोठं परिवर्तन घडून...
भारत आणि बांग्लादेश जलस्रोतांच्या एकंदर समस्या सोडवण्यासाठी सहकार्य वाढविण्यावर सहमती व्यक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि बांग्लादेश जलस्रोतांच्या एकंदर समस्या सोडवण्यासाठी सहकार्य वाढविण्यावर सहमती व्यक्त केली आहे. यामध्ये नद्यांचं पाणी वाटप, प्रदूषण कमी करणं, नद्यांच्या किनाऱ्यांचं संरक्षण, पूर व्यवस्थापन...
नवं शैक्षणिक धोरण ही आत्मनिर्भर भारताचा पाया – शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशांक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवं शैक्षणिक धोरण ही आत्मनिर्भर भारताचा पाया आहे असं शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशांक यानी म्हटलं आहे. काल लोकसभेत शिक्षण मंत्रालयाच्या अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर...
राष्ट्रीय टेलिमेडीसिन सेवा म्हणजेच ई-संजीवनीनं 30 लाख सल्ल्यांचा टप्पा पूर्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय टेलिमेडीसिन सेवा म्हणजेच ई-संजीवनीनं 30 लाख सल्ल्यांचा टप्पा पूर्ण केला आहे. आरोग्याबाबत सल्ल्यासाठी देशभरातील 35 हजारांहून अधिक रुग्ण या सेवेचा वापर करतात. सध्या ई...
इथेनॉल ब्लेंडिंग कार्यक्रमाबाबत लवकरच एक विशेष धोरण आणणार असल्याची पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इथेनॉल ब्लेंडिंग कार्यक्रम महत्त्वाचा असून याबाबत लवकरच एक विशेष धोरण आणणार असल्याची माहिती पेट्रोलियममंत्री धर्मेद्र प्रधान यांनी दिली ते आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते.
जगभरात...
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून चर्चा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित होते.
छोट्या...
भारतीय रिझर्व बँकेनं, बँकांचा पतपुरवठा आणि जमा ठेवींची आकडेवारी जारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व बँकेनं, बँकांचा पतपुरवठा आणि जमा ठेवींची आकडेवारी जारी केली आहे. त्यानुसार २६ फेबुवारीला संपलेल्या पंधरवड्यात बँकांच्या पतपुरवठ्यात ६ पूर्णांक ६३ शतांश टक्के इतकी...
परीक्षा पे चर्चा कार्यक्रमासाठी देशभरातून १० लाख ३२ हजार विद्यार्थ्यांनी केली नावनोंदणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विद्यार्थ्यांसाठी या महिन्यात होणाऱ्या आगामी परीक्षा पे चर्चा कार्यक्रमासाठी देशभरातून १० लाख ३२ हजार विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली आहे. तसच २ लाख...
चार दिवसांच्या सुट्टीनंतर राज्यसभा आणि लोकसभेचं कामकाज सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चार दिवसांच्या सुट्टीनंतर राज्यसभा आणि लोकसभेचं कामकाज आज पुन्हा प्रश्नोत्तराच्या तासानं सुरु झालं. कच्चं तेल, पेट्रोल, डीझेल, विमानासाठी लागणारं इंधन, तसंच नैसर्गिक वायुइंधनाला वस्तु आणि...
दक्षिण भारतातून येणाऱ्या रेल्वे गाडयांसाठी वसई रोड रेल्वेस्थानकावर अतिरिक्त फलाट बांधण्याचा पश्चिम रेल्वेचा विचार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण भारतातून येणाऱ्या रेल्वे गाडयांसाठी वसई रोड रेल्वेस्थानकावर अतिरिक्त फलाट बांधायचा विचार पश्चिम रेल्वे करत आहे.
वसई रोड यार्डाजवळ याकरता दोन फलाट बांधले जाणार आहेत. यासाठी...











