दिव्यांगासाठीच्या विविध उपक्रमांचा लाभ गेल्या ६ वर्षात १९ लाख व्यक्तींना मिळाला – थावर चांद...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या, दिव्यांगासाठीच्या विविध उपक्रमांचा लाभ गेल्या ६ वर्षात सुमारे १९ लाख व्यक्तींना मिळाला आहे. या व्यक्तींना आतापर्यंत १ हजार १०० कोटी रुपयांहून अधिकची उपकरणं...

प्रधानमंत्री पुढच्या महिन्यात परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमातून विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी शालेय परीक्षांच्या पार्श्वभूमीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पुढच्या महिन्यात परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमातून विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणार आहेत. यावेळी सहभागी होणाऱ्यांची निवड ऑनलाईन...

एमेझ़ॉन इंडिया आता भारतात इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या उत्पादनास सुरवात करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एमेझ़ॉन इंडिया आता भारतात इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या उत्पादनास सुरवात करणार आहे. एमेझ़ॉन फायर टीव्ही स्टिकच्या उत्पादनाने त्याची सुरुवात होणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान खात्याचे मंत्री...

माहिती तंत्रज्ञान क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेचा मुख्य आधारस्तंभ असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माहिती तंत्रज्ञान क्षेत्र भारतीय अर्थ व्यवस्थेचा एक मुख्य आधारस्तंभ आहे; कोरोना टाळेबंदीमुळे जेव्हा संपूर्ण देश चार भिंतींच्या आत जखडून गेला होता तेव्हा आय टी क्षेत्रातल्या...

देशात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ३३ शतांश टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ३३ शतांश टक्के झाला आहे. काल ११ हजार ८३३ रुग्ण बरे होऊन घरी परतले, ११ हजार...

स्थानिक खेळण्यांना बाजारपेठ मिळवून देण्याच्या भारतीय रेल्वेच्या प्रयत्नांचं प्रधानमंत्रींनी केलं कौतुक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय परंपरा, कौशल्य यांचा मान ठेवून स्थानिक खेळण्यांना बाजारपेठ मिळवून देण्याच्या भारतीय रेल्वेच्या प्रयत्नांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. कर्नाटकमधल्या चन्नपट्टणा स्थानकावर आत्मनिर्भर भारताला...

देशात तिसऱ्या टप्प्यातले लसीकरण पुढच्या महिन्यापासून सुरू होणार असल्याची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार तिसऱ्या टप्प्यातले लसीकरण पुढच्या महिन्यात सुरू करेल, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी दिली. या टप्प्यात पन्नास वर्षांपुढील व्यक्तींचा समावेश असणार आहे. आरोग्य...

चेन्नई इथं झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा ३१७ धावांनी विजय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चेन्नई इथं झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडवर ३१७ धावांनी विजय मिळवला. विजयासाठी ४८२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ आज सामन्याच्या चौथ्याच दिवशी १६४...

ताग बियाणे विक्री कार्यक्रमामुळे पाच लाख शेतकरी कुटुंबांना लाभ – स्मृती इराणी यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात नव्याने सुरु करण्यात येणाऱ्या ताग बियाणे विक्री कार्यक्रमामुळे पाच लाख शेतकरी कुटुंबांना लाभ होणार असून केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय ताग उत्पादक शेतकऱ्यांना संपूर्ण सहकार्य करण्यास...

मृत मजुरांच्या कुटुंबांना प्रत्येकी २ लाख, तर गंभीर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी दुःख व्यक्त केलं आहे. जखमींची प्रकृती लवकर सुधारावी अशी प्रार्थना त्यांनी केली आहे. मृत...