चेन्नई क्रिकेट कसोटीमध्ये दुसऱ्या दिवस अखेर भारताकडे २४९ धावांची आघाडी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नई इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आज दुसऱ्या दिवशी भारताच्या दुसऱ्या डावात एक बाद ५४ धावा झाल्या आहेत. त्यापूर्वी आज सकाळी...

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या सत्राची सांगता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या सत्राची काल सांगता झाली. राज्यसभा आधीच संस्थगित झाली होती. काल लोकसभाही अर्थसंकल्पावरील चर्चेनंतर संस्थगित झाली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र ८ मार्च...

प्रवासी गाड्या पुन्हा सुरू करण्यासाठी कोणतीही तारीख निश्चित नसल्याचे रेल्वे मंत्रालयाचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रवासी गाड्या पुन्हा सुरू करण्यासाठी कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही असे स्पष्टीकरण रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आले आहे. एप्रिलपासून संपूर्ण प्रवासी रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत...

कार्यालयांमध्ये कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नवी प्रमाणित कार्यपद्धती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कार्यालयांमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने प्रमाणित कार्यपद्धती जारी केली आहे. यानुसार, प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये औषधाची दुकाने आणि अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये बंदच राहणार आहेत....

चेन्नई मेट्रो दुसऱ्या टप्प्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज एका दिवसाच्या चेन्नई दौर्या वर आहेत. या दौऱ्यात मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन होणार आहे. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी...

भारत – इंग्लंड दरम्यान दुसरा क्रिकेट कसोटी सामना चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंड दरम्यान दुसरा क्रिकेट कसोटी सामना आजपासून चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर सुरू झाला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. चार क्रिकेट सामन्यांच्या या मालिकेतला पहिला...

देशात आतापर्यंत एक कोटी सहा लाख ६२५ रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल १२ हजार १४३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली, तर १०३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या १ कोटी ८ लाख...

अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यसभेचं पहिल्या टप्प्याचं कामकाज आठ मार्चपर्यंत स्थगित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाचा अर्थसंकल्प हा आत्मनिर्भर भारताच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल असल्याचं, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. काल राज्यसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देताना, अर्थमंत्र्यांनी विरोधकांचे आरोप खोडून...

पंडित भीमसेन जोशी हा आपला सांस्कृतिक वारसा असून तो जपला पाहिजे- नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंडित भीमसेन जोशी हा आपला सांस्कृतिक वारसा आहे, तो जपला पाहिजे असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ‘स्वरभास्कर’ पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी...

स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र सरकारच्या गुणवत्ता परिषदेकडून मुंबई हागणदारी मुक्त शहर घोषित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वच्छ भारत अभियानांतर्गरत केंद्र सरकारच्या गुणवत्ता परिषदेनं  मुंबईला हागणदारी मुक्त शहर घोषित केलं आहे. मात्र मुंबईच्या काही भागात अजूनही शौचालयांचा तुटवडा आहे. सुमारे १६ हजार...