‘स्वच्छ रेल स्वच्छ भारत’ अभियानाअंतर्गत स्वच्छता पंधरवडा सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वेच्या वतीनं ‘स्वच्छ रेल स्वच्छ भारत’ अभियानाअंतर्गत आजपासून ३० सप्टेंबरपर्यंत स्वच्छता पंधरवाड्याचं आयोजन करण्यात आलं आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर मंडळ आणि मध्य रेल्वेच्या...

कामगारांच्या रोजगार निर्मितीसाठी अनेक उपाययोजना केल्या – केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड साथीच्या काळात स्थलांतरित कामगारांसह अन्य कामगारांच्या कल्याणासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी केंद्र सरकारनं अनेक अभूतपूर्व उपाय योजले आहेत, असं कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी आज...

जागतिक महामारीचा विचार करून वृद्धाश्रम चालवण्याकरता आणि त्यांच्या देखभालीकरता, संबंधित संस्थांना आगाऊ अनुदान देण्याचा...

2020-21 मध्ये या संस्थांना यापूर्वीच 83.74 कोटी रुपयांचे आतापर्यंत वितरण नवी दिल्‍ली : सध्याच्या काळात सुरू असलेली जागतिक महामारी आणि वृद्धाश्रम चालवणाऱ्या संस्थांकडे हे आश्रम चालवण्यासाठी आणि त्यांच्या देखभालीसाठी पुरेसा निधी...

आयुर्वेद प्रशिक्षण आणि संशोधन संस्था विधेयकाला राज्यसभेत मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयुर्वेद प्रशिक्षण आणि संशोधन संस्था विधेयक २०२० आज राज्यसभेत मंजूर झालं. यामुळे आता देशात अशी संस्था सुरू करणं आणि तिला राष्ट्रीय महत्त्वाची संस्था म्हणून घोषित...

आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँक प्रयत्नशील – शक्तीकांत दास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी तसंच चलन व्यवस्थेमधे तरलता येण्यासाठी भारतीय रिझर्व बँक आवश्यक ते सर्व उपाय योजेल, असं रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटलं...

गोवा सरकारने कॉन्व्हेजिनियसच्या मदतीने अंगणवाड्यांमध्ये ई-लर्निंग उपकरणे आणली

गोवा : गोवा सरकारच्या महिला व बालविकास विभागाने राज्यातील अंगणवाड्यांमधील मुलांना ई लर्निंग उपकरणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रायोगिक प्रकल्पाअंतर्गत सिमेन्स लिमिटेडच्या मदतीने एक प्रकल्प राबवला आहे. यासाठी भारतातील...

अभिनेत्री कंगना रानौतनं महानगरपालिकेकडून दोन कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची केली मागणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अभिनेत्री कंगना रानौत हिनं मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या सुधारित याचिकेत मुंबई महानगरपालिकेकडून दोन कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. कंगनाच्या पाली हिल इथल्या...

खाजगी रुग्णालयांकडून जास्तीचे पैसे आकारण्याविषयी तपासणी

नवी दिल्ली : भारत सरकारने कोविड -19 चा प्रभाव रोखण्यासाठी, अनेक उपाययोजना केल्या आहेत. भारताने “संपूर्ण सरकार” आणि “संपूर्ण समाज” या पद्धतीचा अवलंब केला. माननीय पंतप्रधान, मंत्र्यांचा उच्चस्तरीय गट (जीओएम),...

पंतप्रधानांनी बिहारमध्ये ‘नमामि गंगे’ योजना आणि ‘अमृत’ योजनेंतर्गत विविध प्रकल्पांचे उद्‌घाटन केले

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये 'नमामि गंगे' योजना आणि 'अमृत' योजनेंतर्गत विविध प्रकल्पांचे उद्‌घाटन केले. आज उद्‌घाटन झालेल्या चार योजनांमध्ये पाटणा शहरातील बेऊर आणि करम-लेचक येथील सांडपाणी...

बिहारमध्ये अनेक विकास प्रकल्पांचे उद्‌घाटन करताना प्रधानमंत्री यांनी केलेले भाषण

नवी दिल्ली : बिहारचे राज्यपाल श्री फागू चौहान, बिहारचे मुख्यमंत्री श्री नितिशकुमार, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री हरदीप सिंग पुरी ,श्री रविशंकर प्रसाद जी , केंद्र आणि राज्य मंत्री मंडळाचे इतर सदस्य , खासदार आमदार आणि माझ्या...