कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णयाचे नाशिक जिल्ह्यात उमटले तीव्र पडसाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं काल सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली. देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची उपलब्धता वाढावी आणि दरांवरही नियंत्रण रहावं, यासाठी तातडीनं निर्यातबंदीचा निर्णय लागू करण्यात आला...

निर्यातबंदीबाबत फेरविचार करावा, शरद पवार यांची वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांना विनंती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपला देश सातत्यानं कांदा निर्यात करत आला आहे. निर्यात होणा-या कांद्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली मागणी आहे. मात्र, केंद्रसरकारच्या आकस्मिक निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात एक खात्रीशीर निर्यातदार...

भारत चीन वादावर संरक्षण मंत्र्यांचं आज लोकसभेत निवेदन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि चीन दरम्यान पूर्व लडाखच्या सीमेवर सुरू असलेल्या वादाबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे आज लोकसभेत निवेदन सादर करणार आहेत. या मुद्द्यावर चर्चा करण्याची...

एनडीए आणि नौदल अकादमी परीक्षा (II), 2019 चे अंतिम निकाल जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय लोकसेवा आयोगाने 17 नोव्हेंबर 2019 मध्ये घेतलेल्या परीक्षेत आणि त्यानंतर  संरक्षण मंत्रालयाच्या सेवा निवड मंडळाने घेतलेल्या मुलाखतीच्या आधारावर पात्र 662 उमेदवारांची यादी देण्यात आली...

कोरोना बाबतचे आवश्यक नियम पाळून देशभरात आज “नीट” चं अयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीची राष्ट्रीय प्रवेश पात्रता चाचणी अर्थात नीट आज देशभरात घेण्यात येत आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभुमीवर सुरक्षित अंतराचे नियम पाळण्यासाठी यंदा परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्यात आली...

जवानांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा आहे, असा संदेश संसदेच्या माध्यमातून दिला जाईल असा प्रधानमंत्र्याना...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अधिवेशानाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी संसद भवनाच्या प्रांगणात माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर आपलं मनोगत व्यक्त केलं. आपले जवान देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांचीही पर्वा न करता...

२०२३ पर्यंत भारत खत आणि रसायन उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण होईल – डी. व्ही. सदानंद गौडा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या २०२३ पर्यंत भारत खत आणि रसायन उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण होईल, असा विश्वास केंद्रीय खत आणि रसायनं मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी व्यक्त केला आहे....

देशभरात हिंदी दिवस साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज देशभरात हिंदी दिवस अर्थात राजभाषा दिन साजरा होत आहे. १९४९ मध्ये याच दिवशी संविधान सभेनं देवनागरी लिपीतल्या हिंदी भाषेला देशाची अधिकृत भाषा  म्हणून मान्यता...

केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री किरेन रिजीजू यांनी आज लेह, लडाख येथे 12...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय युवक कल्याण आणि  क्रीडा राज्यमंत्री किरेन रिजीजू यांनी आज लडाखचे नायब राज्यपाल  आर. के. माथुर यांच्या उपस्थितीत लेह, लडाख येथे 12 कोटी रुपये खर्चाच्या विविध क्रीडा  सुविधांची...

जैवइंधन केंद्रांची स्थापना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने 4 जून 2018 रोजी जैवइंधनाबाबतचे राष्ट्रीय धोरण अधिरेखीत केले.या धोरणानुसार, वर्ष 2030 पासून पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल तर डीझेलमध्ये 5 टक्के बायोडीझेल मिसळण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. इथेनॉल पुरवठा वर्ष 2013-14 पासून इथेनॉल-मिश्रित पेट्रोल कार्यक्रमाअंतर्गत, इथेनॉलची खरेदी...