जेईई मुख्य परीक्षेचे निकाल जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय चाचणी संस्थेनं विक्रमी चारच दिवसात जेईई मुख्य परीक्षेचे निकाल काल जाहीर केले आहेत. या परीक्षेत 24 उमेदवारांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले असून यामध्ये तेलंगणमधील...
14 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सर्व सदस्यांची कोरोना चाचणी अनिवार्य़
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उपराष्ट्रपती आणि राज्यसभा अध्यक्ष वैकय्या नायडू यांनी आपली कोरोना चाचणी करुन घेतली असून येत्या संसदेच्या 14 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनासाठी सर्व सदस्यांची कोरोना चाचणी...
संरक्षणमंत्र्यांनी एरो इंडिया -21च्या संकेतस्थळाचे केले उद्घाटन
आशियातील सर्वात मोठ्या उड्डाण प्रदर्शनातील स्टाँल्स आरक्षणाला सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्नाटकातील बंगळुरू येथील येलहंका वायूदलाच्या स्थानकावर दिनांक 3 ते 7 फेब्रुवारी 2021 दरम्यान 13 वे "एरो इंडिया 2021 "प्रदर्शन...
बँकेच्या कर्जदारांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं तीन तज्ज्ञ सदस्यांची समिती केली स्थापन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बँकेच्या कर्जदारांना दिलासा देण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचं मूल्यमापन करण्यासाठी केंद्र सरकारनं तीन तज्ज्ञ सदस्यांची समिती स्थापन केली आहे. माजी महालेखा नियंत्रक राजीव महर्षी या समितीचे अध्यक्ष...
राज्यांमधील वैद्यकीय ऑक्सिजनच्या दळणवळणावर कोणतेही बंधन घालू नये, असे केंद्रिय आरोग्य मंत्रालयाचे राज्य /...
प्रत्येक रुग्णालयात दाखल केलेल्या कोविड रुग्णाला ऑक्सिजन मिळेल याची खात्री करण्यासाठी राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना जबाबदार धरले जाणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रिय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, काही अधिनियमांतर्गत तरतूदींचा उपयोग...
जिवंत असल्याचे प्रमाणपत्र (लाईफ सर्टिफिकेट) देण्याच्या कालमर्यादेत वाढ : डॉ जितेंद्र सिंह
या निर्णयाचा कोविडच्या काळात ज्येष्ठ नागरिकांना होणार लाभ: डॉ जितेंद्र सिंह
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील निवृत्तीवेतनधारक ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देत, केंद्र सरकारने, लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच जिवंत असल्याचे प्रमाणपत्र...
नव्या शैक्षणिक धोरणात मूलभूत शिक्षणावर अधिक भर दिला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्या शैक्षणिक धोरणात पारंपरिक अभ्यासक्रम कमी करून मूलभूत शिक्षणावर अधिक भर दिला असल्याचं, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ‘२१ व्या शतकातलं शालेय शिक्षण’ या...
मत्स्यउद्योग क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी ‘प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजने’चा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज 'प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजने'चा प्रारंभ केला. देशातल्या मत्स्यउद्योग क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी आखलेल्या या योजनेत २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.
यामुळे...
पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्र संधीचा भंग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानी लष्करान काल जम्मू काश्मीरच्या पूंच जिल्ह्यातील देग्वार आणि मालती सेक्टर मध्ये पुन्हा शस्त्र संधीचा भंग करीत गोळीबार केला.
त्यांनी भारतीय हद्दीत प्रत्यक्ष ताबा रेषे नजीक...
देशातील उद्योग क्षेत्रात ५ कोटी रोजगार निर्माण करण्याचं सरकारचं उद्दिष्ट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील लघु, सूक्ष्म, आणि मध्यम उद्योग क्षेत्रात ५ कोटी रोजगार निर्माण करण्याचं उद्दिष्ट सरकारने ठेवलं आहे अशी माहिती या खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी दिली....











