कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नसल्यानं पूर्वीइतकीच खबरदारी घेण्याचं प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा बरे होण्याचा दर इतर देशांच्या तुलनेत खूपच चांगला आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे इतर देशांमध्ये झालेल्या मृत्युंच्या तुलनेत आपल्या देशात कमी...

उत्तराखंड राज्याबाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी काही अटींवर, चारधाम यात्रेची परवानगी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तराखंड सरकारनं राज्याबाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी काही अटींवर, चारधाम यात्रेची परवानगी दिली आहे. या चारधामांमधे केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्री यांचा समावेश आहे. यात्रेसाठी राज्यात प्रवेश केल्यानंतर,...

पीएम स्वनिधी योजनेच्या अंमलबजावणीचा पंतप्रधानांनी घेतला आढावा

केवळ कर्ज देणारी योजना या दृष्टीकोनातून न पाहता फेरीवाल्यांचा समग्र विकास आणि आर्थिक उन्नतीसाठीचा भाग म्हणून या योजनेकडे पाहावे : पंतप्रधान नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज...

टाळेबंदीच्या काळात आतापर्यंत देशातल्या विविध न्यायालयांमध्ये १८ लाख याचिका दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या टाळेबंदीच्या काळात आतापर्यंत देशातल्या विविध न्यायालयांमध्ये १८ लाख याचिका दाखल झाल्या आहेत, अशी माहिती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचुड यांनी...

कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून मार्गदर्शक सूचना जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ शी निगडीत कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळ- सी पी सी बी नं नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. वापरलेले मास्क आणि हातमोजे याचे आधी...

२६ जुलै रोजी मन की बात या कार्यक्रमातून प्रधानमंत्री देशवासीयांशी साधणार संवाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी २६ जुलै रोजी आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून सकाळी ११ वाजता...

देशाच्या किनारपट्टी आणि सीमाभागात राष्ट्रीय छात्र सैनिकांची संख्या एक लाखानं वाढवणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या किनारपट्टी आणि सीमाभागात राष्ट्रीय छात्र सैनिकांची संख्या एक लाखानं वाढवण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयानं घेतला आहे. कोरोना संसर्गाच्या काळात छात्र सेनेनं केलेल्या उल्लेखनीय कामामुळे हा निर्णय घेतला...

भारतीय लष्करात महिला अधिकाऱ्यांना स्थायी कमीशन प्रदान

नवी दिल्‍ली : संरक्षण मंत्रालयाने भारतीय लष्करात महिला अधिकाऱ्यांना स्थायी कमीशन (पीसी) प्रदान करण्यासाठीचे औपचारिक सरकारी मंजुरी पत्र जारी केले आहे. यामुळे अशा प्रकारच्या संस्थेमध्ये महत्वाच्या पदांवर काम करण्याचा...

दिल्लीत लाल किल्ल्यावर होणारा स्वातंत्र्य दिनाचा मुख्य सोहळाही यंदा साधेपणानंच होणार साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९च्या प्रादुर्भावाच्या काळात येत्या १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करण्याबाबतचे विशेष दिशानिर्देश केंद्र सरकारनं जाहीर केले आहेत. याबाबतचं पत्र गृहमंत्रालयानं राज्यं तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या...

कोविडच्या पार्श्वभूमीवर एन आय टी आणि केंद्र सरकारच्या इतर तंत्र-विज्ञान, अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीचा निकष...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एन आय टी आणि केंद्र सरकारच्या इतर तंत्र-विज्ञान, अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीचा निकष, केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागानं कोविडच्या पार्श्वभूमीवर शिथिल केला आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल...