गुरुपौर्णिमेनिमित्त पंतप्रधानांनी दिल्या सर्वांना शुभेच्छा

गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले; सर्व देशवासियांना गुरुपौर्णिमेच्या अनेकानेक  शुभेच्छा ! समस्त देशवासियों को गुरु पूर्णिमा की अनंत शुभकामनाएं। — Narendra Modi (@narendramodi) July...

केंद्राकडून 19 राज्यांना 6194 कोटी रुपयांच्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीला मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गृहमंत्री अमित शाह यांनी 19 राज्य सरकारांना 6194 कोटी रुपयांच्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीला मंजुरी दिली आहे. पावसाळ्याच्या दिवसांमधल्या आपत्ती निवारणाच्या कामात या निधीमुळे राज्यांना मदत...

ट्विटरला ५० लाख रुपयांचा दंड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या एका आदेशाला, आव्हान देणारी ट्विटरची याचिका कर्नाटक उच्च न्यायालयानं आज फेटाळली. तसंच ट्विटरला ५० लाख रुपयांचा दंड ठोठावला. केंद्रीय गृहखात्याच्या...

केंद्र सरकारनं विद्यार्थी काय शिकू इच्छितात याकडे व्यवस्थेचं लक्ष वळवल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिक्षण ही केवळ शिकवण्याची नव्हे तर शिकण्याचीही प्रक्रिया आहे. इतके वर्ष विद्यार्थ्यांना काय शिकवायचे यावर शैक्षणिक धोरणाचं लक्ष केंद्रीत होतं. पण आता आम्ही विद्यार्थी काय...

शेतकऱ्यांसाठी तीन लाख ७० हजार कोटी रुपयांची आर्थिक प्रोत्साहन योजना केंद्र सरकारकडून जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी सुमारे तीन लाख ७० हजार कोटी रुपयांची आर्थिक प्रोत्साहन योजना काल जाहीर केली. या अंतर्गत युरियाची ४५ किलोची गोणी शेतकऱ्यांना २४२ रुपयालाच...

चांद्रयान-3 मोहीम 13 जुलै रोजी अवकाशात झेपावणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चांद्रयान-3 पुढच्या महिन्याच्या तारखेला दुपारी अडीच वाजता आकाशात झेपावेल अशी माहिती काल अधिकृत सूत्रांनी दिली. चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरवण्याचं गुंतागुंतीचं तंत्रज्ञान साध्य करण्याचा भारतीय अंतराळ संशोधन...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वांना आषाढी एकादशीच्या दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या पवित्र दिवशी सर्वांना वारकरी पंथात अभिप्रेत असलेल्या त्याग, माणुसकी आणि दयाळूपणा या भावनांची प्रेरणा मिळो...

सीमापार दहशतवादाला खतपाणी घालण्याच्या धोरणापासून पाकिस्तान जोवर हटत नाही, तोपर्यंत भारत पाक संबंध सुरळीत...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीमापार दहशतवादाला खतपाणी घालण्याच्या धोरणापासून पाकिस्तान जोवर हटत नाही, तोपर्यंत भारत पाक संबंध सुरळीत होणं शक्य नाही असं ठाम प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर...

सरकार आणि समाजविरोधी कारवायांचा आरोप असलेल्या आरोपीनं संवैधनिक कारणांवरून जामीन मागणं योग्य नसल्याचा एनआयएचा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकार आणि समाजविरोधी कारवायांचा आरोप असलेल्या आरोपीनं संवैधनिक कारणांवरून जामीन मागणं योग्य होणार नाही, असा युक्तिवाद राष्ट्रीय तपास यंत्रणेनं केलं आहे. २०१८ च्या भीमा कोरेगाव प्रकरणात...

देशातल्या प्रत्येक नागरीकासाठी एकच कायदा असायला हवा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या संविधानामध्ये देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी समान नागरी कायदा आणण्यासंबंधी लिहिलं गेलं आहे. घरात ज्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तिसोबत समान व्यवहार केला जातो त्याप्रमाणे देशातल्या प्रत्येक नागरीकासाठी सुद्धा...