कृषी क्षेत्रात खाजगी गुंतवणूक वाढवण्याच्या आवश्यकतेवर केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी भर दिला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी कृषी क्षेत्रात खाजगी गुंतवणूक वाढवण्याच्या आवश्यकतेवर भर दिला आहे. यामुळे कृषी क्षेत्रातली समृद्धी वृद्धिंगत होऊन...
औषधी आणि सुगंधी वनस्पतींवर छायाचित्रण स्पर्धेची सीआयएमएपीची घोषणा
‘जाणून घ्या आपल्या औषधी वनस्पती आणि सुगंधी वनस्पती’ (मेडिकल अँड आरोमॅटिक प्लँट- मॅप) हा स्पर्धेचा विषय आहे
या स्पर्धेच्या माध्यमातून औषधी वनस्पतींच्या संवर्धनाचा संदेश देण्याचा सीयएमएपीलाचा उद्देश
नवी दिल्ली : औषधी आणि...
मेडीगड्डा धरणामुळे राज्यातली जमीन पाण्याखाली गेल्यासंदर्भात सहा सदस्यांची समिती नियुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तेलंगणा राज्यामधे बांधण्यात आलेल्या मेडीगड्डा धरणामुळे राज्यातली जमीन पाण्याखाली गेल्यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी राज्यशासनानं सहा सदस्यांची एक समिती नियुक्त केली आहे. या धरणाचं बांधकाम राज्यशासनाला कळवल्यानुसार...
प्रशिक्षणासाठी जलतरण तलाव खुले न झाल्यास आपल्याला निवृत्तीचा विचार करावा लागेल-विरधवल खाडे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रशिक्षणासाठी जलतरण तलाव खुले न झाल्यास आपल्याला निवृत्तीचा विचार करावा लागेल असं आशियाई स्पर्धेचा कांस्यपदक विजेता जलतरणपटू विरधवल खाडे याने म्हटलं आहे. योग्य सरावापासून वंचित...
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीतील कोविड-19 परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन
बैठकीला केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन, दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि एम्सचे संचालक तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित
मोदी सरकार तातडीने दिल्ली सरकारला 500 रुपांतरीत रेल्वेचे...
पाकिस्तान किंवा चीनच्या भूमीमधे रस नसून सौहार्द आणि शांती हवी -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताला पाकिस्तान किंवा चीनच्या भूमीमधे रस नसून सौहार्द आणि शांती हवी आहे, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुजरातमधे अहमदाबाद इथे जनसंवाद यात्रेत सांगितलं.
भारत कधीही...
भारत संरक्षणदृष्ट्या सक्षम असून, सुरक्षेविषयी काहीही तडजोड शक्य नाही, असे संरक्षण मंत्र्यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आता "कमकुवत" देश राहिला नसून भारताने आपली संरक्षण क्षमता वाढवली आहे. राष्ट्रीय सुरक्षेबाबत आपण कधीही तडजोड करणार नाही,असं आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं....
कोविड-१९ चा प्रादुर्भाव येत्या नोव्हेंबरपर्यंत शिगेला पोहोचण्याची शक्यता असल्याचं आयसीएमआरच्या अभ्यासगटाचा अंदाज
नवी दिल्ली : कोविड-१९ चा फैलाव भारतात येत्या नोव्हेंबरच्या मध्यावर शिगेला पोचेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे कोविड फैलावाला काहिशी खीळ बसली असून, त्याचा शिगेला पोहोचण्याचा काळ...
अफवांपासून सावध राहा
मुंबई : प्रधानमंत्री धनलक्ष्मी योजनेद्वारे, केंद्र सरकार महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देणार आहे अशी अफवा सध्या पसरली आहे.
केंद्र सरकारची अशी कुठलीही योजना नसून ही बातमी पूर्णपणे...
देशाचे सर्वात वयोवृद्ध प्रथमश्रेणी क्रिकेटपटू वसंत रायजी यांचं मुंबईत निधन
नवी दिल्ली : देशाचे सर्वात वयोवृद्ध प्रथमश्रेणी क्रिकेटपटू वसंत रायजी यांचं आज पहाटे मुंबईत निधन झालं. ते १०० वर्षांचे होते.
उजव्या हाताने फलंदाजी करणारे रायजी यांनी १९४० मधे ९ प्रथम...











