मोसमी पावसाची पुढची वाटचाल होण्यासाठी येत्या दोन दिवसात परिस्थिती अनुकूल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंध्र प्रदेशची किनारपट्टी, तेलंगण-कर्नाटक आणि महाराष्ट्राचा काही भाग,तसच बंगालच्या उपसागराचा उर्वरित भाग आणि पश्चिम बंगाल सिक्कीम आणि ओदिशाच्या काही भागात, नैऋत्य मोसमी पावसाची पुढची वाटचाल...
भारत – चीन तणावावर चर्चेनं तोडगा काढण्यावर दोन्ही देशांमधे सहमती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत - चीन सीमेवरच्या परिस्थितीबाबत यापूर्वी झालेल्या उभयपक्षी करारांच्या अधीन राहूनच शांततापूर्ण चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्यावर दोन्ही देशांमधे सहमती झाली आहे.
दोन्ही देशांच्या प्रमुख लष्करी अधिकाऱ्यांदरम्यान...
NCHM प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आली
नवी दिल्ली : NCHM म्हणजेच नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अर्थात राष्ट्रीय हॉटेल व्यवस्थापन परिषदेची, या वर्षाची संयुक्त प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
सध्याच्या कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांकडून आलेल्या...
जगभरात सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या असलेल्या देशांत भारत पाचव्या क्रमांकावर
नवी दिल्ली : देशात काल कोरोनाबाधितांच्या संख्येत सलग पाचव्या दिवशी विक्रमी भर पडली. देशभरात काल 9 हजार971 नवे संक्रमित आढळले असून एकूण संख्या आता 2 लाख 46 हजार 628...
मातृत्वाशी निगडीत समस्यांसाठी केंद्र सरकारनं स्थापन केलं कृती दल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मातृत्वाचं वय, गरोदर महिलांच्या मृत्युदरावर नियंत्रण आणि पोषण मूल्यांमध्ये वाढ करायच्या हेतूनं सरकारनं कृती दलाची स्थापना केली आहे.
जया जेटली यांच्या अध्यक्षतेखाली हे दल स्थापन केलं...
कृषी क्षेत्रासंबंधीच्या २ अध्यादेशांवर राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांनी केल्या स्वाक्षऱ्या
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देऊन शेतकऱ्यांची उन्नती साधण्यासाठीच्या २ अध्यादेशांवर आज राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
शेती उत्पादन, व्यापार-वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुविधा ) अध्यादेश आणि ...
वाघांच्या संख्येबद्दल समाजमाध्यमांवर फिरत असलेली आकडेवारी अपुरी आणि दिशाभूल करणारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात वाघांच्या संख्येबद्दल समाजमाध्यमांवर फिरत असलेली आकडेवारी अपुरी आणि दिशाभूल करणारी असल्याचं केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने म्हटलं आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या प्रयत्नांमुळे वाघांची संख्या समाधानकारक...
कोळसा क्षेत्रात केंद्र सरकार ३ ते ४ वर्षात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या कोळसा उत्पादनात वाढ करून त्याचा उठाव आणि वाहतुकीसाठी केंद्र सरकार येत्या ३ ते ४ वर्षात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचं केंद्रीय मंत्री...
देशातले १ लाख १४ हजाराहून अधिक तर राज्यातले ३५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविडग्रस्तांची एकूण संख्या दोन लाख 36 हजार 657 झाली आहे, यापैकी आतापर्यंत 1 लाख 14 हजार 72 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या...
हज यात्रा रद्द झाल्यानं देशातून हजसाठी नोंदणी केलेल्यांचे पैसे परत मिळणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सौदी अरेबिया सरकारनं कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी हज यात्रा रद्द केल्यामुळे, भारतातून या यात्रेसाठी नोंदणी केलेल्या सर्व यात्रेकरुंचे पैसे, हज कमिटी परत करणार आहे.
कमिटीचे...











