परराज्यातल्या लोकांना त्यांच्या राज्यातील रेल्वेस्थानकांपर्यंत नेऊन सोडलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराज्यातल्या लोकांना त्यांच्या राज्यात सुखरूप पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं उपलब्ध करून दिलेल्या सुविधेअंतर्गत, काल पर्यंत ४१ हजार ८७४ बस फेऱ्यांच्या माध्यमातून, ५ लाख...
महाराष्ट्रात, गुजरातमध्ये चक्रीवादळ येण्याची शक्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्याचं रूपांतर चक्री वादळामध्ये होऊन, येत्या ३ जूनपर्यंत ते महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीकडे सरकेल, असा अंदाज हवामान...
सीमाभागात कुठल्याही प्रकारचा हिंसाचार नाही भारतीय लष्करानं स्पष्ट केलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या सीमाभागात कुठल्याही प्रकारचा हिंसाचार होत नसल्याचं भारतीय लष्करानं स्पष्ट केलं आहे. उत्तर सीमेवर सध्या निर्माण झालेल्या तणावाच्या स्थितीवर समाजमाध्यमांवर प्रसारित होणाऱ्या चित्रफिती पूर्णपणे बनावट...
मोबाईलचे क्रमांक ११ आकड्यांचे करण्याचा प्रस्ताव नाही TRAI नं स्पष्ट केलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मोबाईलचे क्रमांक ११ आकड्यांचे करण्याचा आपला कुठलाही प्रस्ताव नसल्याचं TRAI नं अर्थात भारतीय दूरसंवाद नियामक प्राधिकरणानं स्पष्ट केलं आहे.
याबाबत माध्यमांमध्ये प्रसारित झालेल्या माहितीचं TRAI नं ...
समुह प्रतिकारक्षमता विकसित करणं आव्हानात्मक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हर्ड इम्युनिटी, अर्थात समुह प्रतिकारक्षमता विकसित करणं हे कुठल्याही देशाकरता मोठं आव्हान असून, केवळ वेळेवर उपचार करूनच कोविड १९ चा प्रसार रोखता येईल, असं CSIR...
देशात एकाच दिवशी ८ हजारापेक्षा जास्त कोरोनाबाधित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आज सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोना संसर्ग झालेले ८ हजार ३८० नवे रुग्ण आढळले तर १९३ रुग्णांचा मृत्यू झाला. कोविड-१९ मधून बरे...
देशव्यापी लॉकडाऊन संपत असला तरी खबरदारी घेण्याची गरज – प्रधानमंत्री
नवी दिल्ली : देशव्यापी लॉकडाऊन संपत असताना कोविड-१९ च्या प्रसाराला आळा घालण्यासाठीचा अधिकच खबरदारी घेण्याची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमात ते...
कंटेनमेंट झोन मध्ये येत्या ३० जून पर्यंत लॉक डाऊन वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कंटेनमेंट झोन मध्ये येत्या ३० जून पर्यंत लॉक डाऊन वाढवण्याचा, आणि कंटेनमेंट झोनबाहेरच्या क्षेत्रांमध्ये टप्प्या टप्प्यानं प्रतिबंध काढून घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. तसा...
जैवतंत्रज्ञान विभागाने चार कोविड-19 जैव-बँकांची केली सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-19 महामारीचा प्रकोप शमविण्यासाठी लस, निदान व उपचार या तीनही पातळ्यांवर संशोधन आणि प्रगतीच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. कोविड-19 बाधितांचे नमुने हे संशोधनासाठी मोलाचे आहेत....
मोदींनी राजकारण आणि प्रशासनात विश्वासार्हता वृद्धिंगत केली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कुठल्याही देशाच्या इतिहासात असे खूप कमी प्रसंग येतात, जेव्हा भव्य परिवर्तन पाहायला मिळते. 2014 हे वर्ष भारताच्या राजकीय इतिहासात असेच भव्य परिवर्तनाचे वर्ष होते. त्यावेळी...











