रस्त्यांच्या कंत्राटांमध्ये अनुसूचित जाती आणि जमातींना आरक्षणाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची उत्तरप्रदेश सरकारची योजना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ४० लाख रूपयांपर्यंतच्या रस्त्यांची कंत्राटे देताना अनुसूचित जाती आणि जमातींना आरक्षण ठेवण्याच्या निर्णयाची अमलबजावणी करण्याची योजना उत्तरप्रदेश सरकारनं आखली आहे, असं राज्याचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य...

एसबीआय, पीएनबी, एचडीएफसी,आयसीआयसीआय बँक खातेधारकांनो लक्ष द्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एसबीआय, पीएनबी, एचडीएफसी व आयसीआयसीआय या बँकांचे डेबिट कार्ड जर आपण वापरत असाल व त्यात ईएमव्ही, मास्टरकार्ड व विसा नसेल, तर तुम्हाला नव्या वर्षाच्या सुरूवातीसच...

नौदलाकडून फेसबुक वापरावर बंदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदलाने फेसबुक वापरावर बंदीचा निर्णय घेतला आहे. तसेच, नौदलाचे तळ, डॉकयार्ड व युद्धनौकांवर स्मार्टफोन देखील वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच विशाखापट्टणम येथे नौदलाच्या...

जर्मनीला मागे टाकून २०२६ पर्यंत भारत जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा एका...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२६ पर्यंत भारत जर्मनीला मागे टाकत जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. इंग्लंड स्थित CEBR अर्थात आर्थिक आणि व्यापारविषयक संशोधन संस्था यांच्या एका अहवालात हा...

राजस्थानमधल्या बालकांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास एस.एम.एस वैद्यकीय महाविद्यालयाच्या तीन डॉक्टरांची समिती करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजस्थानमधल्या कोटा इथल्या रुग्णालयात बालकांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास एस.एम.एस वैद्यकीय महाविद्यालयाच्या तीन डॉक्टरांची समिती करणार आहे. जे.के लेन रुग्णालयात गेल्या आठवड्यात १४ बालकांचा मृत्यू झाला होता,...

शाळांमधे इंग्रजीचा माध्यम म्हणून सर्रास होणारा वापर चिंताजनक – ज्येष्ठ साहित्यीक भालचंद्र नेमाडे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्ञानार्जन हे केवळ मातृभाषेतून होत असतं, त्यामुळे शाळांमधे इंग्रजीचा माध्यम म्हणून सर्रास होणारा वापर चिंताजनक असल्याचं, ज्येष्ठ साहित्यीक भालचंद्र नेमाडे यांनी म्हटलं आहे. नेमाडे आणि हिंदी...

लखनौ-दिल्ली तील तेजस रेल्वेची सेवा आता मुंबई-अहमदाबाद दरम्यान उपलब्ध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लखनौ-दिल्ली दरम्यान यशस्वीपणे धावत असलेली उच्चश्रेणी तेजस रेल्वेची सेवा आता मुंबई-अहमदाबाद दरम्यान उपलब्ध होणार आहे. या सेवेचं उद्धाटन १७ जानेवारी रोजी अहमदाबाद इथून होणार आहे, तर...

नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन काँग्रेस आणि इतर सहयोगी पक्ष जनतेची दिशाभूल करत आहेत : केंद्रीय...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन काँग्रेस आणि इतर सहयोगी पक्ष जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांनी केला आहे. ते रांची इथं वार्ताहर परिषदेत...

संकुचित वृत्तीचे लोकं स्वतःच्या फायद्यासाठी नागरिकत्व सुधारणा कायद्याचा पप्रचार करत आहेत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक सूचीला विरोध करणारे लोक सत्याचा डोंगर छोट्या छोट्या झुडपांनी झाकण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप केंद्रीयमंत्री मुख्तार अब्बास नक्वी...

देशाला आधुनिक बनवण्यासाठी युवा भारत मोलाचं योगदान देईल ; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात व्यक्त केला विश्वास ; स्वदेशी वस्तूच विकत घेण्याचं देशवासियांना केलं आवाहन..... नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युवा भारत हा भारताच्या विकासासाठी उत्प्रेरक म्हणून...