टी. एन. शेषन यांच्या निधनाबद्दल उपराष्ट्र्पतींकडून शोक व्यक्त
नवी दिल्ली : उपराष्ट्र्पती एम. वेंकय्या नायडू यांनी माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
ते म्हणाले, " भारतीय संसदीय व्यवस्थेचा पाया मजबूत करणाऱ्या...
देशातल्या कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांचं प्रमाण ६० टक्क्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या पात्र लाभार्थ्यांपैकी ६० टक्के नागरिकांचं कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झालं आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी दिली आहे. जनसहभाग आणि आरोग्य सेवकांचं...
धरमशाला येथे ‘रायझिंग हिमाचल’ या जागतिक गुंतवणूकदार परिषदेचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
गुंतवणूकदारांसाठी पोषक परिसंस्था तयार करण्यासाठी भारताकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत-पंतप्रधान
नवी दिल्ली : पंतप्रधानांनी हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल अभिनंदन केले. उपस्थितांना संबोधित करतांना पंतप्रधान म्हणाले की, या परिषदेला...
ISRO द्वारे 3 उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ISRO अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं आज सकाळी श्री हरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून पीएसएलवी-सी52 या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाचं यशस्वीपणे प्रक्षेपण केलं. या...
एसी चेअर कारसाठी सवलतीचे दर पुढील महिनाअखेरपासून लागू
नवी दिल्ली : एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव क्लास आसन व्यवस्था असलेल्या रेल्वे गाड्यांसाठी तिकीट भाड्यामध्ये सवलत योजना पुढील महिनाअखेरपासून लागू होणार आहे. शताब्दी, गतिमान, तेजस, डबलडेकर, इंटरसिटी यासारख्या...
भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान वीस षटकांच्या मालिकेतल्या अंतिम सामन्याला सिडनीत सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या वीस षटकांच्या तीन क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या अंतिम सामन्याला सिडनी इथं सुरुवात झाली आहे.
भारतीय संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
मालिकेतील...
टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून न्यूझीलंडचा पराभव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टी-ट्वेटी विश्वचषक अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडवर आठ गडी राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदाच टी २० विश्वचषकावर ताबा मिळवला आहे. न्यूझीलंडनं पहिल्यांदा फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला १७३...
नागरिकत्व सुधारणा विधेयक ईशान्येकडील राज्यांच्या आणि देशांच्या हिताचं – कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा विधेयक ईशान्येकडील राज्यांच्या आणि देशांच्या हिताचं आहे, असं मत संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे.
ते संसदेबाहेर बातमीदारांशी बोलत होते. हे विधेयक संसदेत...
भारत आणि इंग्लंड दरम्यान आजपासून मँचेस्टर इथे पाचवा क्रिकेट कसोटी सामना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंड दरम्यान पाचवा आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामना आज मॅचेंस्टरमध्ये सुरू होत आहे. भारताने या मालिकेमध्ये दोन - एक अशी आघाडी घेतली आहे....
झारखंड मधल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानं घेतला वेग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : झारखंडमधे होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या प्रचारानं वेग घेतला आहे. या महिन्यात 30 तारखेला पहिलया टप्प्याचं मतदान होणार आहे. या टप्प्यात सहा जिल्ह्यातल्या 13...









