स्टेट बँकेनं केली एमसीएलआरमध्ये दहा बेसीस पॉईंटची कपात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात सर्वाधिक कर्जपुरवठा करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेनं निधीवर  आधारित कर्जदरात म्हणजेच, एमसीएलआरमध्ये दहा बेसीस पॉईंटची कपात केली आहे. बँकेनं काल ही  घोषणा केली. हे नवे दर...

पायाभूत सुविधांच्या गुंतवणुकीवर कर कपात केल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासात वेग – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ग्रामीण भारताकडे जाणारे डिजिटल महामार्ग बांधण्याचं महत्व आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केलं. ‘प्रगती आणि आकांक्षाभिमुख अर्थव्यवस्थेसाठी गुंतवणूक’ या विषयावर आयोजित अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये ते...

नागरिकत्व सुधारणा विधेयक ईशान्येकडील राज्यांच्या आणि देशांच्या हिताचं – कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा विधेयक ईशान्येकडील राज्यांच्या आणि देशांच्या हिताचं आहे, असं मत संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. ते संसदेबाहेर बातमीदारांशी बोलत होते. हे विधेयक संसदेत...

लोकसंग्रही कार्यकर्ते सन्मार्गी जीवनाचा मार्ग दाखवतात- डॉ मोहन भागवत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसंग्रही कार्यकर्ते सन्मार्गी जीवनाचा मार्ग दाखवतात, त्यांचे अनुकरण आणि आचरणातून समाजाला नवी प्रेरणा मिळते, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी म्हटलं आहे....

राजस्थानमध्ये उष्णतेची लाट, तर केरळमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजस्थानमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे. जालोर इथं काल सर्वाधिक ४७ अंश, तर फलोदी, पिलानी आणि बिकानेर इथं ४६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद...

पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजची भारतावर आठ गडी राखून मात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान काल चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियम झालेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात, वेस्ट इंडिजनं शाई होप आणि शिमरॉन हेटमायर यांच्या दमदार खेळीच्या...

राज्याच्या जलसंपदा विभागाला ‘राष्ट्रीय जल अभियान पुरस्कार’

नवी दिल्ली : एकात्मिक जलसंपदा व्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाला केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय जल अभियान पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी...

भारत- ऑस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आजच्या पहिल्या दिवस अखेर भारताच्या पहिल्या डावात एक...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान मेलबर्न इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आजच्या पहिल्या दिवस अखेर भारताच्या पहिल्या डावात एक बाद ३६ धावा झाल्या. शुभमन गील २८,...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष खैल्तमानीग बटुल्गा यांच्या हस्ते बुद्ध पुतळ्याचे अनावरण

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष खैल्तमानीग बटुल्गा यांनी संयुक्तरित्या, उलानबटोर इथल्या ऐतिहासिक गंदान बौद्ध मठातील भगवान बुद्धांच्या आणि त्यांच्या दोन शिष्यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. पंतप्रधानांनी आपल्या...

रस्ते अपघात टाळण्यासाठी जनजागृती करण्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रस्ते सुरक्षेबाबत लोकांना शिक्षित करणं आवश्यक असल्याचं मत परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. ते आज रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्तानं आयोजित परिसंवादात बोलत...