मूल्यांच्या विश्वासावर आधारित हे नागरिकत्व सुधारणा विधेयक – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. अत्यंत गंभीर आणि विस्तृत चर्चेनंतर लोकसभेत हे विधेयक मंजूर करण्यात...
जागतिक बँकेच्या इज ऑफ डुईंग बिझनेस मानांकनात भारतानं 63 व्या स्थानी झेप घेतली
नवी दिल्ली : जागतिक बँकेच्या इज ऑफ डुईंग बिझनेस मानांकनात भारतानं 63 व्या स्थानी झेप घेतली आहे. आधीच्या यादीत 190 देशांमधे भारताचा क्रमांक 77 होता. जागतिक मंदीमुळे भारतीय रिझर्व्ह...
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करणार नागरी भूकंप शोध आणि बचाव कार्यक्रमाचं उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नवी दिल्लीत एस.सी.ओ अर्थात शांघाय सहकार्य संघटनेच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या नागरी भूकंप शोध आणि बचाव कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहेत.
राष्ट्रीय आपत्ती...
रेल्वे प्रवासात प्रवाशांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी आणि त्यांना माहिती देण्यासाठी रेल्वेचा 139 हा एकत्रित...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वे प्रवासात प्रवाशांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी आणि त्यांना माहिती देण्यासाठी असलेल्या रेल्वेच्या हेल्पलाईन क्रमांकांचं रेल्वेन 139 या एकाच क्रमांकात एकत्रीकरण केलं आहे.
सध्याच्या सर्व हेल्पलाईन क्रमांकांच्या...
कॉर्पोरेट करदरात कपात देशांतर्गत कंपन्यांसाठी 22 टक्के आणि देशांतर्गत नव्या निर्मिती कंपन्यांसाठी 15 टक्के
नवी दिल्ली : प्राप्तिकर कायदा 1961 आणि वित्त (क्र. 2) कायदा 2019 मध्ये काही सुधारणा करण्यासाठी सरकारने करआकारणी कायदे (सुधारणा) अध्यादेश 2019 आणला आहे. केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट खात्याच्या...
रखडलेल्या गुहनिर्माण प्रकल्पांसाठी केंद्र सरकार देणार २५ हजार कोटी रुपये
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रखडलेल्या गुहनिर्माण प्रकल्पांच काम पुन्हा सुरु व्हावं, यासाठी २५ हजार कोटी रुपयांचा निधी स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. नवी दिल्ली इथं मंत्रीमंडळाच्या बैठकीत...
असममधल्या मूळ लोकांच्या जमीन आणि घरांचं रक्षण राज्य सरकार करत असल्याची असमचे मुख्यमंत्री सर्बानंद...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : असममधे आदिवासी जमातींच्या मूळ मालकीची जमीन त्यांच्याकडे राहील, अशी ग्वाही असमचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी दिली आहे. ते काल जोरहाट जिल्ह्यात एका कार्यक्रमात बोलत होते.
सत्तेवर...
बायोगॅसचे उत्पादन
नवी दिल्ली : सेंद्रीय कचरा आणि बायोमासचे सक्षम व्यवस्थापन करून वाहतुकीसाठी पर्यायी पर्यावरणानुकूल इंधन म्हणून संपीडित बायोगॅसच्या वापराला सरकार चालना देत आहे.
यासाठी सार्वजनिक तेल कंपन्यांनी परवडणाऱ्या वाहतुकीसाठी शाश्वत पर्याय...
आरोग्य मंत्रालय 28 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताह पाळणार
नवी दिल्ली : आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय केंद्रीय दक्षता आयोगाच्या निर्देशांनुसार 28 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताह पाळणार आहे. ‘प्रामाणिकपणा-एक जीवनशैली’ ही यावर्षी दक्षता जनजागृतीची...
भारत–चीन कोर्प्स कमांडर स्तरावरील बैठकीची आठवी फेरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत – चीन दरम्यान 6 नोव्हेंबर रोजी चुशूल येथे कोर्प्स कमांडर स्तरावरील बैठकीची आठवी फेरी आयोजित करण्यात आली होती. भारत– चीन सीमा भागातील पश्चिम विभागाच्या...









