दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना विम्याची रक्कम तात्काळ मिळावी – कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांची कृषिमंत्र्यांच्या...
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या दुष्काळी भागातील प्रधानमंत्री पीक विमाधारक शेतकऱ्यांना विम्याची रक्कम तात्काळ देण्याची मागणी, राज्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी कृषिमंत्र्यांच्या परिषदेत केली. तसेच, राज्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी‘एकात्मिक शेतकरी कल्याण...
राज्यातील ४ जिल्ह्यात १४ दिवसांपासून एकही नवा कोरोनाबाधित रुग्ण नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या लातूर, उस्मानाबाद, हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यात गेल्या १४ दिवसांपासून एकही नवा कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला नाही. देशात असे एकूण ६१ जिल्हे असल्याची माहिती...
सक्रीय रुग्णसंख्येच्या टक्केवारीचा भारतातला उतरता आलेख जारी. एकूण सक्रीय रुग्णांपैकी 76% रुग्ण 10 सर्वाधिक...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सक्रीय रुग्णसंख्येच्या टक्केवारीचा भारतातला उतरता आलेख जारी आहे. सध्या देशात एकूण पॉझीटीव्ह संख्येच्या केवळ 15.11% सक्रीय रुग्ण असून ही संख्या 9,40,441 आहे.
1 ऑगस्ट च्या 33.32...
केंद्र सरकारचा राज्यांना ६ हजार कोटींचा जीएसटी परतावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्तू आणि सेवा कर, म्हणजेच जीएसटी भरपाईतली तूट भरून काढण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयानं आज ६ हजार कोटींचा नववा साप्ताहिक हप्ता राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना वितरीत...
भारतीय हवाई दल आणि फ्रान्सचं हवाई दल यांच्यात संयुक्त सरावाला सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय हवाई दल आणि फ्रान्सचं हवाई दल यांच्यात उद्या जोधपूर इथं संयुक्त सरावाला सुरुवात होणार आहे. फ्रान्सच्या पथकात राफेलसह अन्य काही विमानं आणि १७५ कर्मचाऱ्यांचा...
पर्यावरण संबंधिच्या समस्याचं निराकरण करता येऊ शकते – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सक्षम धोरण, कायदे आणि नियमांच्या आधारे पर्यावरणासंबंधी समस्याचे निराकरण करता येऊ शकते, असे मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. सेरा वीक जागतिक उर्जा...
आजादी का अमृत महोत्सव म्हणजे आत्मनिर्भरतेचं अमृत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आजादी का अमृत महोत्सव म्हणजे आत्मनिर्भरतेचं अमृत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ऐतिहासिक दांडी यात्रेच्या वर्धापनदिनी सुरू होत आहे, हे...
ईशान्य प्रदेश विकास मंत्रालयाचे उच्चस्तरीय पथक उद्या जम्मू आणि काश्मीरला भेट देणार
नवी दिल्ली : ईशान्य प्रदेश विकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचे एक उच्च स्तरीय पथक उद्या जम्मू आणि काश्मीरला भेट देणार आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये नवीन सुधारणा आणि सर्वोत्तम पद्धती सुरु करण्याबाबत...
देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९६ पूर्णांक ३९ शतांश टक्के
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९६ पूर्णांक ३९ शतांश टक्के झालं आहे. काल २० हजारापेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत...
भारतीय उद्योग जागतिक स्पर्धेसाठी सक्षम व्हावा हेच आत्मनिर्भर भारत अभियानाचे उद्दिष्ट – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ महामारीच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेत चढ उतार य़ेऊनही आर्थिक सुधारणांची गती चांगली असल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केले आहे. ते आज फिक्की, अर्थात...









