पंतप्रधानांनी बिल गेट्स यांच्याशी साधला संवाद
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे सह-अध्यक्ष बिल गेट्स यांच्याशी संवाद साधला. दोन्ही मान्यवरांनी कोविड -19 ला जगभरातील प्रतिसाद आणि...
काशी महाकाल एक्सप्रेस आजपासून
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काशी महाकाल एक्सप्रेस ही आयआरसीटीसीची तिसरी खाजगी रेल्वेगाडी आजपासून सुरू होत आहे. इंदूरजवळ ओंकारेश्वर, उज्जैनमध्ये महाकालेश्वर आणि वाराणसीमधलं काशी विश्वनाथ मंदीर या तीन ज्योतिर्लिंगांना या...
अपंगांकडून वाहन खरेदीसाठी जीएसटीत सवलत देण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे
नवी दिल्ली : 40 टक्के किंवा त्याहून अधिक व्यंग असलेल्या व्यक्तींकडून केल्या जाणाऱ्या वाहन खरेदीसाठी जीएसटीत सवलत देण्याबाबत सुधारित मार्गदर्शक तत्त्वे अवजड उद्याग मंत्रालय आणि सार्वजनिक उपक्रमांच्या अवजड उद्योग...
कोरोना प्रतिबंधक लशींच्या १५२ कोटींहून अधिक मात्रांचा देशवासियांना लाभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत १५२ कोटींहून अधिक मात्रा लाभार्थ्यांना देऊन झाल्या आहेत. यातल्या २९ लाख ६० हजारपेक्षा जास्त मात्रा काल दिवसभरात...
प्रत्येक गावातील पायाभूत सुविधा हाच विकासाचा मंत्र असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील प्रत्येक गावाला शहराप्रमाणेच सुविधा मिळाव्यात यासाठी आपलं सरकार प्रथमपासूनच प्रयत्नशील असून पायाभूत सुविधा निर्मितीसाठी सातत्यानं मोठी तरतूद करण्यात येत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी...
देशात आतापर्यंत देण्यात आल्या कोविड प्रतिबंधक लशीच्या १५० कोटींहून अधिक मात्रा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आज कोरोना प्रतिबंधक लशीच्या १५० कोटींहून अधिक मात्रा देण्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला. गेल्यावर्षी १६ जानेवारीला लसीकरण सुरू झाल्यापासून एक वर्षापेक्षा कमी कालावधीत ही कामगिरी...
देशभरातल्या पोलिस ठाण्यात महिला सहायता कक्ष सुरू करण्यासाठी गृह मंत्रालयाने निर्भया निधी तून १००...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिलांना पोलिसात तक्रार करायला सहाय्यकारी ठरतील, अशा महिला मदत केंद्राच्या स्थापनेसाठी केंद्रीय गृहखात्याने १०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. राज्य तसंच केंद्र शासित प्रदेशांमधे पोलिसांत...
पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली दुसर्या कार्यकाळातील पहिली मंत्रिमंडळ बैठक
शेतकऱ्यांसाठी घेतले ऐतिहासिक निर्णय
14 वर्षानंतर प्रथमच एमएसएमई व्याख्या बदलली
मध्यम उद्योगांची परिभाषा 50 कोटी रुपये गुंतवणूक आणि उलाढाल 250 कोटी रुपये पर्यंत वाढली
खरीप हंगाम 2020-21 साठी सरकारने उत्पादन खर्चाच्या किमान...
३५५ शहरांमधल्या प्रदूषणाच्या पातळीवर सरकारचं लक्ष असून त्यानुसार योजना तयार केल्या जात असल्याची केंद्रीय...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वायुप्रदूषण रोखण्यासाठी नवीन उपाय योजना करण्याची गरज आहे, असं केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी लोकसभेत वायू प्रदूषणावरील चर्चेदरम्यान सांगितलं. वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कोळश्यावर आधारित...
१९७१ च्या भारत-पाक युद्ध विजयाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचा आज प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :भारत-पाकिस्तान दरम्यान १९७१ मध्ये झालेल्या युद्धात १६ डिसेंबर रोजी भारतानं विजय मिळवला आणि बांगलादेशाची निर्मिती झाली, हा दिवस आज विजय दिवस म्हणून साजरा होत आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र...









