काश्मीर खोऱ्यातली परिस्थिती वेगानं पूर्वपदावर येत आहे अशी भाजपाचे महासचिव राम माधव यांची माहिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायद्यावर विरोधक चुकीची माहिती पसरवत असून प्रतिमा मलिन करणारी मोहिम राबवत आहेत, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी केला. जम्मूमध्ये पत्रकारांशी बोलताना,...

अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहारमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी घेतली डॉक्टर एस. जयशंकर यांची भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहारमंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी आज भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध...

पाकिस्तानने केले शस्त्रसंधीचं उल्लंघन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत काल जम्मू-कश्मीरमधल्या पुछं जिल्ह्यातल्या देगवार क्षेत्रात नियंत्रण रेषेजवळ गोळीबार आणि तोफांचा मारा केला. पाकिस्ताननं काल संध्याकाळी साडे सहाच्या सुमाराला नागरिक...

धर्मेंद्र प्रधान यांनी भारताच्या विकास गाथेमधील विशाल संधीचा लाभ घेण्यासाठी अमेरिकेतील गुंतवणूकदारांना केले आमंत्रित

अमेरिकेच्या ऊर्जा सचिवांसोबत कार्यकारी उद्योग गोलमेज बैठकीत मंत्री झाले सहभागी नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 17 जुलै 2020 रोजी नियोजित भारत आणि अमेरिका धोरणात्मक ऊर्जा भागीदारी मंत्रिपरिषदेच्या दुसऱ्या बैठकीच्या पूर्वी, पेट्रोलियम,...

गेल्या तीन दिवसांपासून भारताची उपचाराधीन रुग्णसंख्या एकूण संख्येच्या 10% पेक्षा कमी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात सक्रीय रुग्ण संख्येत सातत्याने घसरणीचा कल कायम  आहे. गेल्या तीन दिवसांपासून भारताची सक्रिय रुग्णांची संख्या एकूण संख्येच्या  10% पेक्षा  कमी असून त्यावरून असे सूचित...

दिशा कायदा २०१९ आणि आंध्र प्रदेश गुन्हेगारी कायदा २०१९च्या कडक अंमलबजावणीचा आंध्र प्रदेश सरकारचा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिला आणि बालकांचं सरंक्षण करण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारनं आंध्र प्रदेश दिशा कायदा २०१९ आणि आंध्र प्रदेश गुन्हेगारी कायदा २०१९ च्या कडक अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे. दिशा...

विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारतानं पटकावली दोन सुवर्ण पदकं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फ्रान्स मध्ये पॅरिस इथे सुरू असलेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारताने आज दोन सुवर्ण पदके पटकावली. मिश्र दुहेरी गटाच्या अंतिम फेरीत दीपिका कुमारी आणि अतनू दास...

जागतिक गोंधळाच्या काळात भारत जगाची नवी आशा – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक गोंधळाच्या काळात भारत आज जगाची नवी आशा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून वडोदरा इथल्या स्वामीनारायण मंदिरांनी आयोजित...

सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या नियुक्तीपत्रावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांची सर्वोच्च न्यायलयाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  सध्याचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या पदाचा कार्यभार संपल्यानंतर, म्हणजेच १८ नोव्हेंबरला सरन्यायाधीश म्हणून...

शहरांसाठीच्या स्वच्छ भारत मोहीमेअंतर्गत शहरी भारत हागणदारीमुक्त झाल्याचं घोषित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शहरांसाठीच्या स्वच्छ भारत मोहीमेअंतर्गत देशभरातला शहरी परिसर हागणदारीमुक्त झाला आहे. या मोहीमे अंतर्गत देशभरातली ३५ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमधली ४ हजार ३२० शहंर हागणदारीमुक्त...