भारत आणि ऑस्टेलिया कसोटी सामन्यात ऑस्ट्रलियाची पहिल्या डावात ३३ धावांची आघाडी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या तळाच्या फलंदाजांनी चिवट झुंज दिल्यामुळे, भारत-ऑस्टेलिया यांच्यातल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं ऑस्ट्रलियाला पहिल्या डावात केवळ ३३ धावांची आघाडी दिली.
वॉशिंग्टन सुंदर ६२ आणि शार्दूल...
सर्वोच्च न्यायालयाचं सरन्यायाधीश कार्यालयही आता माहिती अधिकाराच्या कक्षेत – सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयाचं सरन्यायाधीश कार्यालयही आता माहिती अधिकाराच्या कक्षेत येणार आहे. सरन्यायाधीशांचं कार्यालय हे सार्वजनिक असून, ते माहिती अधिकार कायदा २००५ अंतर्गत येतं, असा निकाल दिल्ली...
झारखंड विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी शांततेत मतदान
नक्षलप्रभावित पाच मतदारसंघांमधे 66 टक्क्यांहून अधिक मतदान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : झारखंड विधानसभेच्या चौथ्या टप्प्यातलं मतदान शांततेत पार पडलं. धनबाद, देवघर, गिरिदिह आणि बोकारो या चार जिल्ह्यांत विखुरलेल्या १५...
पी व्ही सिंधुचा ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टेबल टेनिसमध्ये भारताचे अचंत शरथ कमल आणि मनिका बात्रा यांनी आशियाई ऑलिंपिक पात्रता स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यांनी काल दोहा इथं...
प्रधानंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ५० हजार कोटी रुपयांहून अधिक निधी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकारनं आतापर्यंत ५० हजार ८५० कोटी रुपयांचं वाटप शेतकऱ्यांना केली आहे. या महिन्याच्या २० तारखेपर्यंत ८ कोटी ४६ लाख...
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची द्वैमासिक बैठक सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची द्वैमासिक बैठक आजपासून सुरू झाली आहे. यात देशातली आर्थिक परिस्थिती, चलनवाढीचा दर, बँकांकडे उपलब्ध असलेला निधी यासारख्या मुद्द्यांवर चर्चा...
भारत – चीन तणावावर चर्चेनं तोडगा काढण्यावर दोन्ही देशांमधे सहमती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत - चीन सीमेवरच्या परिस्थितीबाबत यापूर्वी झालेल्या उभयपक्षी करारांच्या अधीन राहूनच शांततापूर्ण चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्यावर दोन्ही देशांमधे सहमती झाली आहे.
दोन्ही देशांच्या प्रमुख लष्करी अधिकाऱ्यांदरम्यान...
तिसर्या ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेच्या मशाल दौडीला आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तिसर्या ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेच्या मशाल दौडीला आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते सुरुवात झाली. या क्रीडा स्पर्धा 10 ते 22 जानेवारी या कालावधीत...
एनआरसी अर्थात राष्ट्रीय नागरिक नोंदवहीच्या अंमलबजावणीचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी केलं समर्थन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आसाममध्ये एनआरसी अर्थात राष्ट्रीय नागरिक नोंदवहीच्या अंमलबजावणीचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी समर्थन केलं आहे. ते काल पोस्ट कलोनियल आसाम या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलत...
लखनऊ इथं प्रथमच संरक्षण प्रदर्शन २०२० येत्या ५ ते ९ फेब्रुवारी दरम्यान भरणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लखनऊ इथं प्रथमच संरक्षण प्रदर्शन २०२० येत्या ५ ते ९ फेब्रुवारी दरम्यान भरणार असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितलं. संरक्षण कंपन्यांचा सहभाग, प्रदर्शनाचं क्षेत्र...









