देशभरातले 130 जिल्हे रेड झोनमधे,महाराष्ट्रातल्या 14 जिल्ह्यांचा समावेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी लॉकडाऊनचा दुसरा टप्पा संपत आलेला असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जिल्ह्यांची कोविड 19 च्या प्रादुर्भावावर आधारित 3 प्रकारात विभागणी जाहीर केली आहे.
त्यानुसार देशभरातले 130 जिल्हे...
देशाचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनखड यांनी घेतली शपथ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल जगदीप धनखड यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज भारताचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ दिली. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्षही असतात. उपराष्ट्रपती पदाच्या...
जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल गिरीशचंद्र मुरमू यांच्या तिन्ही सल्लागारांना मंत्रीस्तरीय अधिकार प्रदान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल गिरीशचंद्र मुरमू यांच्या तिन्ही सल्लागारांना त्यांना दिलेल्या विभागांनुसार मंत्रीस्तरीय अधिकार प्रदान केले आहेत.
फारुख खान, के. के. शर्मा आणि राजीव राय...
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत सप्टेंबरपर्यंत मोफत मिळणार सिलेंडर
नवी दिल्ली : प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आणखी ३ महिने मोफत सिलेंडर मिळणार आहे. आता सप्टेंबरपर्यंत हे सिलेंडर मोफत दिले जातील. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आल्याची...
युक्रेन रशिया युद्धामुळे निर्माण झालेल्या आरोग्य विषयक गंभीर समस्यांबाबत संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य प्रमुखांकडून चिंता...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या आरोग्य विषयक गंभीर समस्यांबाबत संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य प्रमुखांनी चिंता व्यक्त केली असून जगाला सध्या ‘शांतता’ याच एका जीवरक्षक उपायाची...
टपाल जीवनविमा आणि ग्रामीण टपाल जीवनविमा यांचे हप्ते भरण्याची मुदत ३० एप्रिल २०२० पर्यंत...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर टपाल जीवनविमा आणि ग्रामीण टपाल जीवनविमा यांचे हप्ते भरण्याची मुदत ३० एप्रिल २०२०पर्यंत वाढवण्यात आली आहे.
यासाठी कुठलंही विलंब शुल्क आकारलं जाणार नाही. पोर्टलवर नोंदणी असलेल्याग्राहकांना ऑनलाइन पद्धतीनं हप्ता भरण्याचा सल्ला...
राष्ट्रीय भरती यंत्रणा स्थापन करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्णय ऐतिहासिक :- केंद्रीय मंत्री...
राष्ट्रीय भरती यंत्रणेमुळे केंद्र सरकारच्या नोकऱ्यांसाठीच्या पदभरती प्रक्रियेत आमूलाग्र बदल : केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह
एनआरए यंत्रणा उमेदवाराची सुविधा आणि आर्थिक अपव्यय टाळण्यासाठीची एकत्रित व्यवस्था : केंद्रीय मंत्री डॉ...
पर्यावरण संवर्धनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शालेय विद्यार्थ्यांना दिली शपथ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्लास्टिकचा वापर टाळावा, वृक्षतोड करु नये, पाण्याचे नैसर्गिक स्रोत जतन करावे, ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करावा, अशी शपथ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...
उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजपाचा निलंबित आमदार कुलदीप सिंग सेंगर दोषी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजपाचा निलंबित आमदार कुलदीप सिंग सेंगर याला दिल्लीतल्या न्यायालयानं दोषी ठरवलं. या खटल्यातला दुसरा आरोपी शशी सिंग याला मात्र न्यायालयानं निर्दोष ठरवलं.
येत्या...
कमी खर्चात उपग्रह प्रक्षेपकांची निर्मिती करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्रो अर्थात, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या कमी खर्चातल्या उपग्रह प्रक्षेपकांची निर्मितीसाठी तयारी करत असल्याची घोषणा इस्रोचे उपसंचालक हरिदास टी.व्ही. यांनी केली आहे. ते काल थिरुअनंतपुरम...









