आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यास जनरल कॅटेगिरीत नोकरी नाही – मे.सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली - आरक्षणाचा फायदा घेणाऱ्या नागरिकांसदर्भातील एका याचिकेवर मे.सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराला केवळ आरक्षित श्रेणीमध्येच सरकारी नोकरी मिळेल. मात्र, आरक्षित प्रवर्गात जागा न...

देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक २८ शतांश टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल ३८ लाख ७८ हजारापेक्षा जास्त नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लस घेतली. आतापर्यंत या लशींच्या ३९ कोटी ५३ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या असल्याचं केंद्रीय...

राज्यातल्या शेतकऱ्यांचा माल देशभरात पोहोचवणाऱ्या किसान रेल्वेची वर्षपूर्ती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : किसान रेल्वे हा शेतकऱ्यांच्या समृद्धीला हातभार लावू त्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडवणारा उपक्रम सिद्ध झाला आहे. जलद वाहतूक, शून्य अपव्यय, ५०% अनुदानासह शेती उत्पादनासाठी मोठ्या...

पीएम-किसान योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांच्या नोंदणीची प्रक्रिया वेगाने करण्याचे आवाहन

नवी दिल्ली : केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी आज व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या कृषीमंत्र्यांशी संवाद साधला आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, छोटे आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी निवृत्ती...

वायू चक्रीवादळ-भारतीय नौदलाची तयारी

नवी दिल्ली : वायू चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाने गुजरातच्या प्रशासनाबरोबर समन्वय साधून सर्व तयारीचा आढावा घेतला. मुंबई स्थित पश्चिमी नौदल कमांड गुजरातमधल्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेऊन आहे. चेन्नई, गोमती...

शाळांमधे इंग्रजीचा माध्यम म्हणून सर्रास होणारा वापर चिंताजनक – ज्येष्ठ साहित्यीक भालचंद्र नेमाडे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्ञानार्जन हे केवळ मातृभाषेतून होत असतं, त्यामुळे शाळांमधे इंग्रजीचा माध्यम म्हणून सर्रास होणारा वापर चिंताजनक असल्याचं, ज्येष्ठ साहित्यीक भालचंद्र नेमाडे यांनी म्हटलं आहे. नेमाडे आणि हिंदी...

कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा

मुंबई : काश्मीरमधील कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी शिवजयंतीचा कार्यक्रम झाला. सर्वत्र बर्फाच्छादित वातावरण, उणे तापमानात लष्कराच्या जवानांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन...

ओमायक्रॉन’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनाला दीक्षाभूमीवर गर्दी टाळण्याचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओमायक्रॉन’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनाला दीक्षाभूमीवर गर्दी टाळण्याचं प्रशासनानं आवाहन केलं आहे. तसंच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबर रोजीचा महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर...

येत्या ३ वर्षात धावू लागणार खाजगी कंपन्यांनी चालवलेल्या रेल्वेगाड्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खासगी कंपन्यांनी चालविलेल्या रेल्वे येत्या ३ वर्षात प्रत्यक्षात धावू लागतील. त्यांचे भाडे त्या मार्गावर चालणाऱ्या विमान सेवेच्या दराप्रमाणे असेल, असं रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही. के....

भारतीय उत्पादनांचा दर्जा सुधारणे गरजेचे- प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या कारखान्यांमध्ये तयार होणारी उत्पादने जगभर स्वीकारली जातील, इतकी सक्षम करण्यासाठी त्यांचा दर्जा सुधारणे गरजेचं आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते आज...