जहाल नक्षली सृजनक्का पोलीसांसोबत झालेल्या चकमकीत ठार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जहाल नक्षली आणि कसनसूर दलमची विभागीय समिती सदस्य(डीव्हीसी) सृजनक्का गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यात सिनभट्टी जंगलात पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाली. विविध पोलिस ठाण्यांमध्ये सृजनक्कावर 144...
देशात काल दिवसभरात ४४ हजार ७३९ रुग्ण कोरोनामुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल दिवसभरात ४४ हजार ७३९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. त्यामुळे देशात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ८३ लाख ३५ हजार १०९ झाली आहे. याबरोबच...
कोविड १९ मुळे उद्भवलेल्या कठीण परिस्थितीचं संधीत रूपांतर करावं – नितीन गडकरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परदेशात असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी कोविड१९मुळे उद्भवलेल्या कठीण परिस्थितीचं संधीत रूपांतर करावं, असं आवाहन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी केलं आहे. ते या विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या...
डॉ बाळासाहेब विखे पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचं पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :- दीर्घकाळ खासदार राहिलेले डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या 'देह वेचावा कारणी' या आत्मचरित्राचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून प्रकाशन करण्यात आलं....
घटनात्मक महत्वाकांक्षा आणि सामाजिक सत्याचा वापर करुन न्यायदान हा सर्व न्यायाधीशांचा धर्म असला पाहिजे...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : घटनात्मक महत्वाकांक्षा आणि सामाजिक सत्याचा वापर करुन न्यायदान हा सर्व न्यायाधीशांचा धर्म असला पाहिजे, असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी म्हटलं आहे. ते काल बंगळुरु...
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने पेट्रोल आणि डिझेलच्या मोठ्या प्रमाणात आणि किरकोळ विपणनासाठी अधिकृत...
नवी दिल्ली : पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने 8 नोव्हेंबर 2019 च्या ठरावानुसार मोटर स्पिरिट (पेट्रोल) आणि हाय स्पीड डिझेल (डिझेल) च्या मोठ्या प्रमाणात आणि किरकोळ विपणनासाठी अधिकृत मान्यता...
वस्तू आणि सेवाकर प्रक्रियेच्या सुलभीकरणासाठी पुकारलेल्या देशव्यापी बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्तू आणि सेवाकर प्रक्रियेचे सुलभीकरण करावं यासाठी कॉन्फडेरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने आज पुकारलेल्या देशव्यापी बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.
बीड जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. बंदमुळे...
तीन हजारापेक्षा जास्त लोकसंख्येच्या गावांना कचऱ्याचे व्यवस्थापन करणं बंधनकारक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तीन हजार पेक्षा जास्त लोकवस्ती असलेल्या कुठल्याही गावाला यापुढे कचऱ्याचे व्यवस्थापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर...
प्रत्यक्ष नियंञण रेषेवर भारतीय सैन्यानं चीनला प्रत्त्युत्तर दिलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि चीन या दोन देशांमध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षाबाबत बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत, पंतप्रधानांनी केलेल्या विधानांचा काहीजण चुकीचा अर्थ काढून खोडसाळपणा करत आहेत असं स्पष्टं ...
केंद्र सरकार आणि जागतिक बँकेच्या ४५ कोटी डॉलरच्या कर्जाच्या करारावर स्वाक्षऱ्या
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार आणि जागतिक बँक यांनी आज ४५ कोटी डॉलरच्या कर्जाच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. देशातली खालावत चाललेली भूजल पातळी रोखण्यासाठी आणि भूजल संस्था मजबूत करण्यासाठी...









