हापूस गुजरातमध्ये नेण्यासाठी रेल्वे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोकणातला हापूस आंबा गुजरातमध्ये पाठविण्यासाठी येत्या गुरुवारी म्हणजेच २३ एप्रिल रोजी एक विशेष गाडी धावणार आहे. ओखा ते तिरुवअनंतपुरम आणि परत या मार्गावर धावणार असलेली ही...

५५० स्थानकांवर सौरऊर्जा निर्मितीच्या प्रकल्पांची उभारणी सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेनं आवश्यक ऊर्जा स्वत: निर्माण करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून ९६० स्थानकं सौरउर्जेवर चालवली जात असून त्यात वाराणसी, जयपुर, सिकंदराबाद, कोलकाता,...

कृषी कायद्यांच्या घटनात्मक वैधतेबाबत केंद्र सरकारने म्हणणं मांडवं – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी कायद्यांच्या घटनात्मक वैधतेबाबत चार आठवड्यांमधे म्हणणं मांडण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश केंद्र सरकारनं अलिकडेच आणलेल्या तीन कृषी कायद्यांच्या घटनात्मक वैधतेबाबत केंद्र सरकारनं, चार आठवड्यांमधे...

टी-२० महिला क्रिकेट तिरंगी मालिकेत भारतीय महिला संघाचा ऑस्ट्रेलियाशी सामना सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टी-२० महिला क्रिकेट तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात आज भारतीय संघाची लढत यजमान ऑस्ट्रेलियाशी सुरु आहे. सकाळी सव्वा आठ वाजता हा सामना सुरु झाला आहे. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक...

रशियात अडकून पडलेले ४८० विद्यार्थी मुंबईत परतले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड साथीत घातलेल्या निर्बंधामुळे रशियात अडकून पडलेले ४८० विद्यार्थी आज मुंबईत परतले. हे विद्यार्थी रशियात वैद्यकीय शिक्षण घेत होते. त्यांच्यापैकी ४७० विद्यार्थी महाराष्ट्रातले होते. प्रत्येक विद्यार्थ्याने...

रेल्वेतील रिक्त पदं रद्द करण्याची कोणतीही योजना नसल्याचं सरकारचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या सहा वर्षांत रेल्वेमधील मंजूर पदे रद्द करण्यात आली नाहीत असं स्पष्टीकरण केंद्र सरकारकडून देण्यात आलं आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात...

कार्यालयं सुरू करण्यापूर्वी निर्जंतुक करणं आणि वैद्यकीय विमाही बंधनकारक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड -१९ ला रोखण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं देशातली कार्यालयं, कारखाने आणि आस्थापनांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सर्व इमारतींचं प्रवेशद्वार , भोजनालय, लिफ्ट आणि प्रसाधनगृह...

चीननं घुसखोरी केल्याबद्दल प्रधानमंत्री यांनी चीनला खडे बोल सुनवावेत – काँग्रेस

नवी दिल्ली : चीननं भारताच्या हद्दीत घुसखोरी केल्याबद्दल, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चीनला जाहीरपणे खडे बोल सुनवावेत, आणि चीनविरोधात त्वरीत कठोर कारवाई करून, भारत-चीन सीमेवर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ निर्माण...

आंतरराष्ट्रीय विमानतळ कंपनीचा कार्यकारी अध्यक्ष्यांवर ७०५ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जीव्हीके गृपचे अध्यक्ष वेंकट कृष्ण रेड्डी तसंच मुलगा आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कंपनीचा कार्यकारी अध्यक्ष जीव्ही. संजय रेड्डी याच्यावर केंद्रीय अन्वेषण संस्था अर्थात सी बी...

दिल्ली सरकारमधल्या चार सरकारी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू संचारबंदीच्या काळात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दिल्ली सरकारमधल्या चार सरकारी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. संचारबंदीच्या काळात या अधिकाऱ्यांनी  नागरिकांचं आरोग्य आणि सुरक्षेसंदर्भात...