बालक लैंगिक शोषणासंबंधी ऑनलाईन नोंदणी अहवाल

नवी दिल्‍ली : मार्च 2020 पासून विविध माध्यमांद्वारे बालकांच्या लैंगिक शोषणासंदर्भात दाखल झालेल्या तक्रारींचा अहवाल राष्ट्रीय गुन्हे नोंदणी यंत्रणा (NCRP)यांच्या अहवालानुसार  01.03.2020 ते 18.9.2020मध्ये राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलवर चाईल्ड...

सीबीएसईकडून इयत्ता नववी ते बारावीचा ३० टक्के अभ्यासक्रम वगळला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ च्या प्रतिबंधासाठी लागू कराव्या लागलेल्या टाळेबंदीमुळे झालेलं शैक्षणिक सत्राचं नुकसान लक्षात घेऊन ९ वी ते १२ वी च्या वर्गांसाठीचा अभ्यासक्रम ३० टक्क्यांनी कमी करण्याचा...

एमएसएमईंना वेळेवर पैसे मिळण्यासाठी केंद्र सरकारने केला ऐतिहासिक हस्तक्षेप

एमएसएमईंची थकबाकी त्वरित मिळण्यासाठी एमएसएमई मंत्रालयाकडून मदत मिळण्याबाबत पुढाकार एमएसएमईच्यावतीने मुक्त ‘ट्रेडस्’ तंत्र एमएसएमई नोंदणीच्या नावाखाली पैसे आकारणा-या बनावट संकेतस्थळापासून सावध राहण्याचा मंत्रालयाचा इशारा; केवळ शासकीय संकेतस्थळावरच नोंदणी करण्याचे आवाहन नवी दिल्ली...

देशात ८९ हजार १२९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत १ कोटी १५ लाख ६९ हजार २४१ रुग्ण, कोरोनामुक्त झाले असून, सध्या देशभरात सहा लाख ५८ हजार ९०९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशात...

‘खेलो इंडिया’अंतर्गत राज्यांमधील केंद्रांची उत्कृष्टता श्रेणी सुधारण्यासाठी आणखी सात राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  क्रीडा मंत्रालयाच्या वतीने ‘खेलो इंडिया’ योजनेअंतर्गत राज्यांमधील केंद्रांची उत्कृष्टता श्रेणी सुधारण्यासाठी (केआयएससीईएस) आणखी सात राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये क्रीडा सुविधा निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये आंध्र प्रदेश, छत्तीसगड, चंदिगड, गोवा, हरियाणा, हिमाचल...

पंडित भीमसेन जोशी हा आपला सांस्कृतिक वारसा असून तो जपला पाहिजे- नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंडित भीमसेन जोशी हा आपला सांस्कृतिक वारसा आहे, तो जपला पाहिजे असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ‘स्वरभास्कर’ पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी...

परराष्ट्र धोरणात भारतानं नेहमीच आपलं स्वातंत्र्य आणि स्वायत्तता जपली असल्याचं परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्र धोरणात भारतानं नेहमीच आपलं स्वातंत्र्य आणि स्वायत्तता जपली आहे, असं परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी राज्यसभेत सांगितलं. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांच्या नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय...

भारतीय रिझर्व बँकेने 2026 पर्यंत किरकोळ महागाईचा दर 4 टक्के ठेवावा – केंद्र सरकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 2026 पर्यंत अर्थात पुढील पाच वर्षे देशातील किरकोळ महागाईचा दर 4 टक्के ठेवावा असं केंद्र सरकारनं काल भारतीय रिझर्व बँकेला सांगितलं आहे. किरकोळ बाजारातील महागाईवर...

जेईई मुख्य परीक्षेचे निकाल जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय चाचणी संस्थेनं विक्रमी चारच दिवसात जेईई मुख्य परीक्षेचे निकाल काल जाहीर केले आहेत. या परीक्षेत 24 उमेदवारांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले असून यामध्ये तेलंगणमधील...

देशात क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी एक हजार खेलो इंडिया लघु केंद्र उभारणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवृत्त झालेल्या क्रीडापटूना मदत करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार अनेक नवीन धोरणात्मक निर्णय घेत असल्याचे केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रीजीजू यांनी म्हटले आहे. फिक्कीने...