उम्फून वादळ आणखी जोर धरण्याची शक्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओदिशा आणि पश्चिम बंगालमध्ये येत्या चोवीस तासात उम्फून वादळ आणखी जास्त जोर धरण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. यामुळे ओदिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाची...
रामायणमुळे तरुण पिढीला देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा कळेल – उपराष्ट्रपती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवर प्रसारित झालेल्या रामायणने सर्वाधिक मनोरंजक कार्यक्रम म्हणून जागतिक विक्रम नोंदविल्याबद्दल उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आनंद व्यक्त केला आहे.
एका ट्विटमध्ये नायडू यांनी ऐंशीच्या...
संसदेत संमत झालेली कृषी विधेयकं म्हणजे कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणारा निर्णय असल्याचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अलिकडेच संसदेत संमत झालेली कृषी विधेयकं म्हणजे कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणारा निर्णय आहेत असं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत,...
जम्मू काश्मीरमधे कर्तव्यावर असताना शहीद झालेले वीर जवान प्रदीप मांदळे यांच्या पार्थिवावर आज, सरकारी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ विचारवंत, दैनिक तरुण भारतचे माजी मुख्य संपादक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी बौद्धिक आणि प्रचार प्रमुख माधव गोविंद उर्फ बाबुराव वैद्य यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र...
देशात कोविड रुग्ण बरे होण्याचा दर ९६ टक्क्यांवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड रुग्ण बरे होण्याचा दर ९६ टक्क्यांवर पोचला आहे.आज सकाळपर्यंत २६ हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले.
त्यामुळे देशात आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९८ लाख...
दिल्ली विधानसभेमध्ये मंजुरी मिळालेला कोणताही कायदा लागू करण्याचा अधिकार नायब राज्यपालांना देणारं विधेयक संसदेत...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली सरकार सुधारणा विधेयक काल संसदेमध्ये मंजूर झालं. काल या विधेयकाला राज्यसभेमध्ये मंजुरी मिळाली. अधिनियम १९९१ मध्ये सुधारणा सुचविणाऱ्या या विधेयकाला गेल्या...
बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसू नये यासाठी कृषी विभागानं नियोजन सुरु करावं – जिल्हाधिकारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यावर्षीच्या कृषी हंगामात यवतमाळ जिल्ह्यात बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसू नये यासाठी कृषी विभागानं नियोजन सुरु करावं असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहे. येडगे यांनी...
दक्षिण आशियाई फुटबॉल स्पर्धेत भारत आणि नेपाळ यांच्यात अजिंक्यपदासाठी लढत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सात वेळा अजिंक्यपद भूषवलेला भारतीय संघ आज मालदीवच्या माले इथं दक्षिण आशियायी फुटबॉल महासंघ अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीत नेपाळशी लढेल. भारतीय संघानं बुधवारी मालदीवला हरवून अंतिम...
भारतीय सैन्यतुकड्यांशी संवाद साधण्यासाठी पंतप्रधानांनी लडाखमध्ये निमू येथे दिली भेट
भारताच्या शत्रूंनी आपल्या सैन्यदलांतील तेज आणि दरारा बघितला - पंतप्रधान
गेल्या काही आठवड्यांत आपल्या सैन्यदलांनी गाजविलेल्या अतुलनीय शौर्यामुळे, भारताच्या सामर्थ्याची नोंद अवघ्या जगाने घेतली- पंतप्रधान
शांततेसाठी भारत वचनबद्ध असला तरी त्याचा...
भारत आणि पोर्तुगालमध्ये १४ करारांवर स्वाक्षऱ्या
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली इथं पोर्तुगालचे अध्यक्ष मार्सेलो रिबेलो डी सुसा यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर दोन्ही देशांमधल्या विविध १४ करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात...









