उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना ही उत्पादनवाढीला चालना देण्याची उत्तम संधी – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं विविध क्षेत्रांसाठी लागू केलेली उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना त्या त्या क्षेत्रातील उत्पादन वाढीला चालना देण्यासाठीची एक उत्तम संधी असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी...

मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात मुसळधार पाऊस

मुंबई (वृत्तसंस्था) :राज्यात आज मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात मुसळधार पाऊस झाला. मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस झाला. आता पावसानं उसंत घेतली असली तरी, त्याआधी झालेल्या पावसानं जनजीवन विस्कळीत...

एका दिवसात १५० अब्ज अमेरिकी डॉलर्सचं बाजारमूल्य गाठणारी रिलायन्स भारतीय पहिली कंपनी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एका दिवसात १५० अब्ज अमेरिकी डॉलर्सचं बाजारमूल्य गाठणारी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही जगातली पहिली भारतीय कंपनी ठरली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचं बाजारमूल्य आज दिवसभरात २८ हजार २४९...

हरित क्षेत्रामध्ये टाळेबंदीचे नियम शिथिल करण्यावर बरेच मुख्यमंत्री सहमत – मेघालयाचे मुख्यमंत्री के. संगमा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊनचा काळ वाढवणं तसंच हरित क्षेत्रामध्ये टाळेबंदीचे नियम शिथिल करण्यावर देशातल्या बऱ्याच राज्यांचे मुख्यमंत्री सहमत असल्याचं मेघालयाचे मुख्यमंत्री के. संगमा यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...

पर्यावरण तंत्रज्ञान मुक्त स्रोत म्‍हणून आणि वाजवी किंमतीवर उपलब्ध करुन देण्‍यासाठी जगाने संघटित झाले...

भारतासह 30 देशांनी पहिल्या आभासी पीटर्सबर्ग हवामान संवादातील हवामानबदलाच्या मुद्यांवर केली चर्चा नवी दिल्‍ली : पीटर्सबर्ग हवामान संवादाच्या 11 व्या सत्रात भारतासह 30 देशांनी कोविड-19  नंतर आमची कार्यक्षमता वाढवून आणि...

खरीप विपणन हंगाम 2020-21 मध्ये किमान हमीभावानुसार खरेदी व्यवहार सुरु

नवी दिल्‍ली : केंद्र सरकार, गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाच्या खरीप हंगामात देखील किमान हमीभावानुसार खरेदी करत आहे. वर्ष 2020-21 च्या खरीप हंगामानुसार पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश, तामिळनाडू, उत्तराखंड, चंदीगढ, जम्मू काश्मीर  आणि...

29 लाखाहून अधिक नागरिकांना काल मिळाली कोरोन प्रतिबंधक लसीची मात्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आत्त्तापर्यंत कोरोन प्रतिबंधक लसीच्या पहिली आणि दुसरी मिळून 20 कोटी 57 लाख 20 हजार 660 मात्रा देण्यात आल्या. काल दिवस भरात 29 लाख 19...

कोविड-१९ चा प्रादुर्भाव येत्या नोव्हेंबरपर्यंत शिगेला पोहोचण्याची शक्यता असल्याचं आयसीएमआरच्या अभ्यासगटाचा अंदाज

नवी दिल्ली : कोविड-१९ चा फैलाव भारतात येत्या नोव्हेंबरच्या मध्यावर शिगेला पोचेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे कोविड फैलावाला काहिशी खीळ बसली असून, त्याचा शिगेला पोहोचण्याचा काळ...

आत्मनिर्भर भारत अभियानाचा उपयोग केवळ भारतालाच नाही; तर संपूर्ण जगाला होईल – पंतप्रधान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आत्मनिर्भर भारत अभियान हे नवीन भारत उभारणीचा असा मार्ग आहे ज्यामुळे केवळ भारताच्या गरजा भागणार नाहीत तर त्याचा संपूर्ण जगालाही उपयोग होईल असं प्रतिपादन ,...

राष्ट्रीय पातळीवरचे दिशानिर्देश येत्या ३१ मे पर्यंत लागू – केंद्रीय गृहमंत्रालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ ला पायबंद घालण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय पातळीवरचे दिशानिर्देश येत्या ३१ मे पर्यंत लागू राहतील असं केंद्रीय गृहमंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. सर्व राज्यसरकार आणि केंद्रशासित प्रदेशांनी...