29 लाखाहून अधिक नागरिकांना काल मिळाली कोरोन प्रतिबंधक लसीची मात्र
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आत्त्तापर्यंत कोरोन प्रतिबंधक लसीच्या पहिली आणि दुसरी मिळून 20 कोटी 57 लाख 20 हजार 660 मात्रा देण्यात आल्या. काल दिवस भरात 29 लाख 19...
आगामी काळात ‘टू व्हिलर टॅक्सी’ ही संकल्पना रोजगार निर्मितीची नवीन वाट ठरेल – नितीन...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे सर्वच औद्योगिक आणि अन्य क्षेत्रांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले. अशा स्थितीतही ऑटोमोबाईल क्षेत्राने मात्र चांगली कामगिरी केली ही आनंदाची बाब आहे. आगामी काळात ‘टू...
अग्नीपथ योजनेअंतर्गत अग्नीवीर भरतीसाठी यंदा २३ वर्षांपर्यंतचे युवक पात्र
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केन्द्र सरकारनं अग्निपथ योजनेच्या भरतीसाठीची वयोमर्यादा २१ वरून २३ वर्षापर्यंत वाढवली आहे. वयोमर्यादेची ही सूट केवळ या वर्षीच्या भरतीसाठी लागू राहणार असल्याचं संरक्षण मंत्रालयानं स्पष्ट...
विख्यात ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं दीर्घ आजारानं निधन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विख्यात ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं आज सकाळी मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं. ते ९८ वर्षांचे होते. त्यांना श्वसनाच्या त्रासामुळे हिंदुजा रुग्णालयात दाखल केलं होतं....
आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत संरक्षण सामग्रीच्या उत्पादनासाठी स्थानिकांना प्राधान्य देण्यावर केंद्र सरकारचा भर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत संरक्षण सामग्रीच्या उत्पादनासाठी स्थानिकांना प्राधान्य देण्यावर केंद्र सरकारचा भर असल्याचं संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी लोकसभेत सांगितलं. संरक्षण खात्याच्या अंदाजपत्रकातील खर्च संरक्षण क्षमतांचा विकास,तसच...
जी-२० देशांचं अध्यक्षपद भारताकडे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आज औपचारिकरित्या जी-२० देशांच्या अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारेल. या निमित्तानं देशभरातल्या १०० ऐतिहासिक स्मारकांना भारताच्या जी-२० अध्यक्षपदाच्या बोधचिन्हाची रोषणाई, तसंच इतरही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात...
इसिस या दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या चार जणांना एनआयएकडून पुण्यात अटक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं इसिस या दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या चारजणांना पुण्यातून अटक केली. अब्दुल्ला बासिथ, सादिया अन्वर शेख, नबिल सिद्दिक खत्री आणि अब्दुर...
भारतातल्या ४४ टक्के स्टार्टअप उद्योगांच्या संचालक महिला आहेत, देशासाठी अभिमानास्पद गोष्ट – प्रधानमंत्री नरेंद्र...
नवी दिल्ली : भारतातल्या ४४ टक्के स्टार्टअप उद्योगांच्या संचालक महिला आहेत, आणि ही देशासाठी अभिमानास्पद गोष्ट असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं स्टार्टअप...
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला रेल्वे कौशल्य विकास योजनेचा प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज रेल्वे कौशल्य विकास योजनेचा प्रारंभ केला. आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमाअंतर्गत भारतीय रेल्वेनं हा प्रशिक्षण कार्यक्रम आखला आहे. प्रधानमंत्री...
टाळेबंदीच्या तिसऱ्या टप्प्यात देशातल्या काही भागात व्यवहार पूर्ववत होतील
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात परवापासून सुरू होणाऱ्या टाळेबंदीच्या तिसऱ्या टप्प्यात देशातल्या अर्ध्यापेक्षा जास्त भागात व्यवहार पूर्ववत होतील, अशी अपेक्षा माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केली...









