मध्य रेल्वेवर महिला टीमकडून प्रथमच मालवाहतूक ट्रेनचं सखोल परीक्षण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्य रेल्वेवर प्रथमच कल्याण गुड्स यार्ड इथं १० जणींच्या महिला टीमनं मालवाहतूक ट्रेनचं सखोल परीक्षण केलं. कोविड आव्हानं असूनही, पुरवठा साखळी चालू ठेवण्यासाठी रेल्वे आवश्यक...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शैक्षणिक कार्यक्रमांचं आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिनांक 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त राज्यातल्या सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळा आणि अध्यापक विद्यालयामध्ये विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित...

उष्माघातापासून असे करा स्वत:चे रक्षण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दरवर्षी उन्हाळ्यात उष्माघाताच्या बातम्या येत असतात. उन्हाळ्यात काळजी न घेतल्यास उष्माघात होऊन मृत्यू होण्याची शक्यता असते. काल निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना शासनातर्फे महासाष्ट्र भूषण पुरस्कार...

अदानी हिडेनबर्ग अहवाल प्रकरणी संसदेत आजही गदारोळ, राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेचं कामकाज एका महिन्याच्या मध्यांतरासाठी मार्चच्या १३ तारखेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. अर्थसंकल्पाच्या पहिल्या भागाच्या शेवटच्या दिवशी विरोेधकांनी मल्लिकार्जून खरगे यांनी अदानी संदर्भात  केलेल्या भाषणाचा...

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते गुजरातमधील वापी येथे 12 जीएसटी सेवा केंद्रांचे उदघाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थ आणि कंपनी  व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज गुजरातच्या वापी येथील ज्ञानधाम विद्यालयात 12 वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) सेवा केंद्रांचे उदघाटन केले. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मेरा बिल...

अनिल देशमुख यांच्या विरोधात सक्तवसुली संचालनालयाकडून मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सक्तवसुली संचालनालयानं मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. अलिकडेच सीबीआयनं त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे हा गुन्हा दाखल केला...

देशांतर्गत विमान उड्डाणांच्या संख्येत वाढ करण्याचा केंद्राचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं देशांतर्गत विमान उड्डाणांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मंत्रालयानं विमान कंपन्यांना आता, ५० टक्क्यांऐवजी ६५ टक्के...

राज्यातील कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात पूरपरिस्थिती कायम

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात पूरपरिस्थिती कायम असून एनडीआरएफच्या २६ पथक महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. कोल्हापूरमध्ये पंचगंगा नंदी धोक्याच्या पातळीवर वाहत असून साताऱ्यात वारणा आणि येरला...

26 जुलै रोजी साजरा होणाऱ्या कारगिल विजय दिन

मुंबई (वृत्तसंस्था) : ‘आझादी का अमृत महोत्सव’ अभियानांतर्गत केंद्रीय संचार ब्युरोने स्वामी रामानंद भारती विद्या मंदिर तासगाव येथे स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित दुर्मीळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. आज या प्रदर्शनाचे उद्घाटन...

भारताने कोविड प्रतिबंधक लसीकरणात केला ४१ कोटीचा टप्पा पार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताने कोविड प्रतिबंधक लसीकरणात ४१ कोटीचा टप्पा पार केला आहे. काल देशभरात कोविड प्रतिबंधक लशीच्या ५२ लाख ६७ हजारापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्याचं केंद्रीय आरोग्य...