आर्थिक विकासात भारतानं नवनवे विक्रम प्रस्थापित केल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्थिक विकासात देश नवनवे विक्रम प्रस्थापित करत असून गेल्या दहा वर्षांत विमान तळांची संख्या ७४ हून दीडशे अर्थात दुप्पट झाली आहे.देशातल्या प्रमुख बंदरांची मालवाहतूक क्षमता देखील...
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि अटल पेन्शन या तीन...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि अटल पेन्शन योजना या तीन जन सुरक्षा योजनांनी विमा आणि पेन्शन सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणल्याचं अर्थमंत्री...
कलवरी वर्गाची पाचवी पाणबुडी “वागीर” ही आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वागीर, ही कलवरी वर्गाची पाचवी पाणबुडी आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरी कुमार यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या समारंभात वागीर पाणबुडीचं जलावतरण...
स्टेट बॅंक ऑफ इंडियाने चालू केली ग्राहकांच्या सुविधेसाठी वॅाटस्अप बॅंकींग सेवा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मोठ्या प्रमाणावर कर्ज देणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बॅंक ऑफ इंडिया ने ग्राहकांच्या सुविधेसाठी वॅाटस्अप बॅंकींग सेवा चालू केली आहे.
ग्राहकांनी ९०२२६९०२२६ या मोबाईल क्रमांकावर हाय असा...
केंद्रीय साठयांतर्गत गहू खरेदीला गती
हंगामासाठी 400 एलएमटीचे उद्दिष्ट साध्य केले जाण्याची शक्यता
नवी दिल्ली : देशातील सर्व प्रमुख धान्य खरेदी करणाऱ्या राज्यांमध्ये गहू खरेदी जलद गतीने सुरू आहे. 26.एप्रिल2020 पर्यंत केंद्रीय साठ्यासाठी 88.61 लाख मेट्रिक...
कारमध्ये प्रवास करणाऱ्या सर्वच प्रवाशांना सीटबेल्ट बंधनकारक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कारमधून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना आता सीट बेल्ट घालणं अनिवार्य केल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. नवी दिल्ली एका समारंभात...
संसदेचं कामकाज सलग चौथ्या दिवशी तहकूब
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राहुल गांधी यांचं देशातल्या लोकशाही संदर्भातलं विधान आणि अदानी समुहाच्या मुद्द्यावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज पुन्हा सुरुवातीला २ वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं....
देश आणि राज्यात होळी आणि धुलीवंदनाचा उत्साह
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातही आज होळी आणि धुलीवंदनाचा सण उत्साहानं साजरा केला जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानं सुमारे दोन वर्षांनंतर मुंबई, ठाणे, नवी, मुंबईसह सगळीकडेच नागरिक एकमेकांना रंग...
प्रधानमंत्र्याच्या हस्ते पहिल्या जागतिक बौद्ध शिखर परिषदेचे उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बुद्ध ही एखाद्या व्यक्तीमत्त्वा पलीकडची गहन समज असून, एक अमूर्त विचार आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं जागतिक...
दोन नव्या संघांसह पुढच्यावर्षीची IPL भारतातच आयोजित करण्याची BCCI ची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंडिअन प्रिमीअर लिग अर्थात आयपीएलचं २०२२ चे पर्व भारतातच आयोजित केलं जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी ही घोषणा केली. आयपीएलचं...









