लोकसभेत गदारोळ केल्याबद्दल काँग्रेसचे चार सदस्य पावसाळी आधिवेशन संपेपर्यंत निलंबित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेत आज काँग्रेसच्या चार सदस्यांना पावसाळी आधिवेशनाच्या उर्वरित भागासाठी निलंबित करण्यात आलं. त्यापूर्वी लोकसभेचं कामकाज दुपारी ३ वाजता सुरु झाल्यावर लगेच काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्ष...
हॉकीला गतवैभव मिळवून देण्यासाठी राज्यसरकारं आणि उद्योग जगतानं पुढे यावं – उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हॉकीसारख्या पारंपरिक भारतीय खेळाला गतवैभव मिळवून देण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले. राज्य सरकारे आणि उद्योग जगतानं पुढे येत भारतीय खेळांना आवश्यक ते...
विधानसभा निवडणूकीत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमधे भाजपाची सत्ता कायम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाच राज्यांमधल्या विधानसभा निवडणूक निकालात भाजपानं उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमधे सत्ता कायम राखली, तर पंजाबमधे आम आदमी पार्टीनं निर्णायक बहुमत मिळवलं. या राज्यांमधले सर्व...
शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा मागे घ्यावा आणि पक्षाच्या अध्यक्ष पदी कायम रहावे, असा एकमुखी ठराव राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा निर्णयासाठी...
सप्टेंबर महिन्यातही वस्तू आणि सेवा करापोटी 1 लाख कोटींपेक्षा अधिक महसूल जमा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्तू आणि सेवा करापोटी सप्टेंबरमधे 1 लाख 17 हजार 10 कोटी रुपये महसूल गोळा झाला. त्यातला 20 हजार 578 कोटी रुपये केंद्रीय कर होता तर...
दलित आणि सवर्णांमधला दुरावा काही प्रमाणात मिटला असून समाजात परिवर्तन होत आहे – रामदास...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दलित आणि सवर्णांमधला दुरावा काही प्रमाणात मिटला असून समाजात परिवर्तन होत आहे, असं रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते काल फलटण...
कष्टकरी शेतकऱ्यांच्या आर्थिक हितांचं रक्षण करण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना महत्त्वाची – नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आर्थिक हितांचं रक्षण करण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना सातत्यानं महत्वाची भूमिका बजावत आहे, असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे....
स्थानिक गरजा आणि उपलब्धता लक्षात घेऊन योजना आखल्या, तर शाश्वत विकास शक्य – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्थानिक गरजा आणि उपलब्धता लक्षात घेऊन योजना आखल्या, तर शाश्वत विकास शक्य आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आसाममध्ये दिफू इथं शांती...
खुल्या बाजारातील विक्री (देशांतर्गत) योजनेंतर्गत साप्ताहिक आधारावर गहू आणि तांदूळ विक्री
भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय), प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्र यांच्याकडून सामान्य दर्जाच्या गव्हाच्या विक्रीसाठी निविदा पाठवण्याचे आवाहन
मुंबई : भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली भारतीय अन्न...
सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळावा म्हणून केंद्र सरकारची २५ रुपये किलो दरानं कांद्याची किरकोळ विक्री...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळावा म्हणून केंद्र सरकारनं २५ रुपये किलो दरानं कांद्याची किरकोळ विक्री सुरु केली आहे. खरीपाचा कांदा यायला उशीर झाल्यानं गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे...









